शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

‘सिंचन’ला आली उभारी

By admin | Updated: May 3, 2015 00:58 IST

संजय कुलकर्णी , जालना जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाअंतर्गत गेल्या चार वर्षांपासून नवीन कामेच सुरू नसल्याने निधी मिळणे बंद झाले होते.

संजय कुलकर्णी , जालनाजिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाअंतर्गत गेल्या चार वर्षांपासून नवीन कामेच सुरू नसल्याने निधी मिळणे बंद झाले होते. आता जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळालेल्या तीन कोटींच्या निधीमुळे ७५ कामे मंजूर झाली असून त्यापैकी ६४ कामांच्या निविदा देखील काढण्यात आल्या आहेत.२००९-१० मध्ये सिंचन विभागातील २३ कोटींच्या अनियमिततेमुळे विविध कामांची चौकशी सुरू झाली होती. त्यामुळे नवीन कामांसाठी शासनाकडून निधी मिळणे बंद झाले. २०१०-११ व २०११-१२ मध्ये जुनी कामे पूर्ण करण्यावरच भर द्यावा लागला. तर २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षात केवळ एक लाखांचाच निधी या विभागाला प्राप्त झाला होता. त्यामुळे या विभागाची अवस्था ‘असून नसल्यासारखी’ अशीच झाली होती. परंतु तत्कालीन अध्यक्षा आशाताई भुतेकर यांनी २०१४ मध्ये सिंचन विभागाला निधी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या उपोषणाची दखल घेत जिल्हा नियोजन मंडळाने तीन कोटींचा निधी मंजूर केला. हा निधी आता प्राप्त झाला असून त्यामुळे सिमेंट बंधाऱ्यांच्या ६४ कामांच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत. तर पिंपळगाव कोलते व गाढे सावरगाव येथे प्रत्येकी एक कोल्हापुरी बंधारा देखील मंजूर करण्यात आला असून कोल्हापुरी बंधारे व अन्य ९ कामे यासाठीची ई-निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. चार वर्षांपासून सिंचन विभागाला शासनाकडून निधी देणे बंद झाल्याने हा विभाग दुर्लक्षित झाला होता. या विभागात कार्यकारी अभियंता म्हणून एकही अधिकारी अधिक काळ कार्यरत राहिले नाहीत.त्याचप्रमाणे कार्यकारी अभियंत्यांना वापरासाठी कालबाह्य झालेले शासकीय जीप हाही चर्चचा विषय ठरला होता.