शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

स्वच्छ भारत अभियानात अनियमितता ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:05 IST

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियान, हागणदारीमुक्त गावयोजनेतून गावागावांत लावलेल्या फलकांमध्ये अनियमितता झाली असून भ्रष्टाचार झाला. त्याची चौकशी करण्याची मागणी ...

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियान, हागणदारीमुक्त गावयोजनेतून गावागावांत लावलेल्या फलकांमध्ये अनियमितता झाली असून भ्रष्टाचार झाला. त्याची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य केशवराव तायडे यांनी स्थायी समितीत केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी चौकशी करून कारवाही करण्याचे आश्वासन सदस्यांना दिले.

डॉ. गोंदवले म्हणाले, सदस्यांच्या स्वच्छ भारत अभियानसंदर्भात ज्या काही तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. मात्र, सध्या सुरू असलेल्या माझे कार्यालय सुंदर कार्यालयाच्या उपक्रमातून जिल्ह्यातील कार्यालयांचे रूप पालटले आहे. आता माझे गाव सुंदर गाव उपक्रम सुरू केला आहे. त्यातून गावात अनेक उपक्रम घ्यायचे आहेत. त्यात लोकप्रतिनीधींच्या सहभागाशिवाय ही कामे शक्य नसून त्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

---

शासनाकडून अभियानाची दखल

माझे कार्यालय सुंदर कार्यालय व माझे गाव सुंदर गाव या अभियानांच्या यशाची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेतली गेली आहे. त्यामुळे हे अभियान राज्य शासनाकडून राज्यभर लागू करण्यासंदर्भात शासन निर्णय येणार आहे. त्यामुळे आता या उपक्रमाची जबाबदारी आणखी वाढली असून राज्यात सर्वांपेक्षा चांगले काम या योजनेच्या माध्यमातून करण्यासाठी कर्मचारी, अधिकारी व लोकप्रतिनीधींच्या सहभागाची गरज आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी सांगितले.