शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

गरमपाणी पुलावर लोखंडी जाळ्या बसविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:03 IST

माझी वसुंधरा अभियान व केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत खाम नदीचे पुनरुज्जीवन केले जात आहे. त्यासाठी महापालिकेच्या प्रशासकांनी पुढाकार ...

माझी वसुंधरा अभियान व केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत खाम नदीचे पुनरुज्जीवन केले जात आहे. त्यासाठी महापालिकेच्या प्रशासकांनी पुढाकार घेतला असून, छावणी परिषद, व्हेरॉक आणि इकोसत्त्व या संस्था महापालिकेला मदत करीत आहेत. पहिल्या टप्प्यात नदीपात्रात अनेक वर्षांपासून साचलेला कचरा उचलण्यात आला, तसेच वृक्षारोपण करण्यात आले. नदीपात्रात नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी खाम नदीवर व नदीला मिळणाऱ्या नाल्यांच्या ३० पुलांवर लोखंडी जाळ्या बसविल्या जात आहेत. यापूर्वी जाफरगेट नाल्यावरील पुलावर जाळ्या लावण्यात आल्या आहेत. गुरुवारी गरमपाणी पुलावर जाळ्या बसविण्यात आल्या. यावेळी उद्यान अधीक्षक विजय पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे, उद्यान विभाग अभियंता जी. बी. चांडक यांच्यासह परिसरातील मुलांची उपस्थिती होती. मनपा प्रशासकांनी नमूद केले की, खाम नदीचे पुनरुज्जीवन हा केवळ यांत्रिक किंवा तांत्रिक प्रकल्प नाही. शहरातील प्रत्येकाच्या जीवनाशी याचा संबंध आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून खाम नदीकाठावर राहणाऱ्या मुलांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावण्याची इच्छा आहे.