शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
4
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
5
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
6
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
7
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
8
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
9
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
10
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
11
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
12
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
13
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
14
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
15
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
16
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
17
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
18
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
19
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
20
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...

आवक घटली, भाव वाढले

By admin | Updated: June 4, 2017 00:41 IST

औरंगाबाद : कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा शनिवारी तिसरा दिवस होता.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा शनिवारी तिसरा दिवस होता. नाशिकमधून येणाऱ्या फळभाज्यांची आवक कमालीची घटली. आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी जाधववाडीच्या अडत बाजारपेठेत फळभाज्या-पालेभाज्या आणल्याच नाही. तरी शहरातील विविध ठिकाणच्या भाजीमंडईत फळभाज्या सहज मिळत होत्या. पण ग्राहकांना त्या खरेदीसाठी जास्त किंमत मोजावी लागत होती. औरंगाबादेत नाशिक जिल्ह्यातून फुलकोबी, पत्ताकोबी, काकडी, दोडके, लवंगी मिरची, कारले, भेंडी आदी फळभाज्यांची आवक होत असते. मात्र, शनिवारी नाशिकहून जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात फळभाज्यांची आवक झालीच नाही. आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनीही थेट बाजार समितीत पालेभाज्या आणणे टाळले. पण तरीही जाधववाडीच्या फळभाजीपाला अडत बाजारात पहाटेपासून किरकोळ विक्रेत्यांनी त्यांच्याकडील भाज्या विक्री करणे सुरू केले होते. सकाळीच संप मागे घेतल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या. पण नंतर संप मागे घेण्यात आला नाही, अशाही बातम्या ऐकायला मिळाल्या. यामुळे शेतकरी, व्यापारी व ग्राहकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. यामुळे या अडत बाजारात भाज्या विक्रीला कोणीही विरोध केला नाही. त्यामुळे येथील व्यवहार सुरळीत सुरू होते. मात्र, जेथे २०० पेक्षा जास्त विक्रेते बसतात, तेथे आज जेमतेम ५० विक्रेतेच भाजी विकताना दिसून आले. भाज्या येणार नसल्याने काही अडत्यांनी तर आपली दुकानेही उघडली नाही. बाजार समितीमध्ये शनिवारी एकाही भाजीची आवक झाल्याची नोंद नाही. आवक घटल्याने (पान ७ वर)