शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

आवक घटली, भाव वाढले

By admin | Updated: June 4, 2017 00:41 IST

औरंगाबाद : कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा शनिवारी तिसरा दिवस होता.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा शनिवारी तिसरा दिवस होता. नाशिकमधून येणाऱ्या फळभाज्यांची आवक कमालीची घटली. आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी जाधववाडीच्या अडत बाजारपेठेत फळभाज्या-पालेभाज्या आणल्याच नाही. तरी शहरातील विविध ठिकाणच्या भाजीमंडईत फळभाज्या सहज मिळत होत्या. पण ग्राहकांना त्या खरेदीसाठी जास्त किंमत मोजावी लागत होती. औरंगाबादेत नाशिक जिल्ह्यातून फुलकोबी, पत्ताकोबी, काकडी, दोडके, लवंगी मिरची, कारले, भेंडी आदी फळभाज्यांची आवक होत असते. मात्र, शनिवारी नाशिकहून जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात फळभाज्यांची आवक झालीच नाही. आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनीही थेट बाजार समितीत पालेभाज्या आणणे टाळले. पण तरीही जाधववाडीच्या फळभाजीपाला अडत बाजारात पहाटेपासून किरकोळ विक्रेत्यांनी त्यांच्याकडील भाज्या विक्री करणे सुरू केले होते. सकाळीच संप मागे घेतल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या. पण नंतर संप मागे घेण्यात आला नाही, अशाही बातम्या ऐकायला मिळाल्या. यामुळे शेतकरी, व्यापारी व ग्राहकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. यामुळे या अडत बाजारात भाज्या विक्रीला कोणीही विरोध केला नाही. त्यामुळे येथील व्यवहार सुरळीत सुरू होते. मात्र, जेथे २०० पेक्षा जास्त विक्रेते बसतात, तेथे आज जेमतेम ५० विक्रेतेच भाजी विकताना दिसून आले. भाज्या येणार नसल्याने काही अडत्यांनी तर आपली दुकानेही उघडली नाही. बाजार समितीमध्ये शनिवारी एकाही भाजीची आवक झाल्याची नोंद नाही. आवक घटल्याने (पान ७ वर)