शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

घरोघरी जावून विवाह सोहळ्याचे निमंत्रण द्या

By admin | Updated: February 18, 2016 23:44 IST

परभणी : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना आधार देण्यासाठी शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे कन्यादान सामूहिक विवाह सोहळा योजना सुरू केली

परभणी : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना आधार देण्यासाठी शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे कन्यादान सामूहिक विवाह सोहळा योजना सुरू केली असून त्याचा पहिला मान परभणी जिल्ह्याला मिळाला आहे. त्यामुळे हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जावून नागरिकांना निमंत्रण द्यावे व सोहळ्यात सहभागी करावे, असे आवाहन खा.बंडू जाधव यांनी केले.बाळासाहेब ठाकरे कन्यादान सामूहिक विवाह सोहळ्याच्या तयारीसाठी १८ फेब्रुवारी रोजी श्रीकृष्ण गार्डन येथे शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या सोहळ्यात जास्तीत जास्त २०० विवाह व्हावेत, या दृष्टीने काम करा, असे आवाहन खा.जाधव यांनी केले. शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, संजय कच्छवे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख सदाशिवराव देशमुख, मधुकर निरपणे, दशरथ भोसले, माणिक पोंढे, विष्णू मुरकुटे, काशिनाथ काळबांडे, हनुमंतराव पौळ, रवि धर्मे, विष्णू मांडे, रंगनाथ रोडे, रणजीत गजमल, भारत पवार, माजी आ.मीराताई रेंगे, हरिभाऊ लहाने, बाजार समितीचे सभापती बालासाहेब निरस, संतोष मुरकुटे, प्रभाकर वाघीकर, माधव कदम, सूर्यकांत हाके, बापुराव गमे, अनिल कदम, उत्तमराव कदम, अतुल सरोदे, अनिल डहाळे, ज्ञानेश्वर पवार, बंटी कदम, महेश जोशी, नंदू आवचार, विष्णू मस्के, राजेश कच्छवे, सखुबाई लटपटे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक आणेराव यांनी केले. ते म्हणाले, या सोहळ्याच्या संदर्भात सर्कलनिहाय मेळावे घेऊन जनजागृती केली आहे. २५० विवाह होतील, अशी अपेक्षा आहे, असे सांगितले. बाळासाहेब राखे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी सुभाष आहेर, गुणाजी आवकाळे, बालासाहेब घाटुळ, अंकुश मंडळकर यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)