शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘जलयुक्त’ची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी

By admin | Updated: May 14, 2017 23:04 IST

लातूर : जलयुक्त शिवार अभियान कामाची त्रयस्थ संस्थेमार्फत क्रॉस तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : शासनाने सन २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात केले. या अभियानांतर्गत वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून ९१ कोटी ३५ लाखांची कामे पूर्ण करण्यात आली. दरम्यान, या कामाची त्रयस्थ संस्थेमार्फत क्रॉस तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. गेल्या तीन वर्षांतील दुष्काळामुळे जिल्ह्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागले. त्यामुळे गतवर्षी लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. पाणीटंचाईचे चटके सोसलेल्या नागरिकांना जलसंधारणाचे महत्व समजले. दरम्यान, शासनाने पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी सन २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात केली. या अभियानांतर्गत पहिल्या वर्षी २०२ गावांची निवड करण्यात आली होती. शासकीय निधी व लोकवाट्यातून जिल्ह्यात २०० कोटी ४६ लाखांची कामे झाली. शासकीय निधी ९१ कोटी ३५ लाखांचा तर लोकवाटा हा ९९ कोटी ११ लाखांचा होता. या अभियानाअंतर्गत माती नालाबांध, कंपार्टमेंट, बल्डिंग, शेततळे यासह कंपार्टमेंट बल्डिंग, सिमेंट बंधारा व दुरुस्ती अशी कामे करण्यात आली.