शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा: राज ठाकरे
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
4
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
7
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
8
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
9
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
10
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
11
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
13
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
14
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
15
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
16
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
17
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
18
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
19
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
20
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?

‘जलयुक्त’ची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी

By admin | Updated: May 14, 2017 23:04 IST

लातूर : जलयुक्त शिवार अभियान कामाची त्रयस्थ संस्थेमार्फत क्रॉस तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : शासनाने सन २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात केले. या अभियानांतर्गत वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून ९१ कोटी ३५ लाखांची कामे पूर्ण करण्यात आली. दरम्यान, या कामाची त्रयस्थ संस्थेमार्फत क्रॉस तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. गेल्या तीन वर्षांतील दुष्काळामुळे जिल्ह्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागले. त्यामुळे गतवर्षी लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. पाणीटंचाईचे चटके सोसलेल्या नागरिकांना जलसंधारणाचे महत्व समजले. दरम्यान, शासनाने पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी सन २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात केली. या अभियानांतर्गत पहिल्या वर्षी २०२ गावांची निवड करण्यात आली होती. शासकीय निधी व लोकवाट्यातून जिल्ह्यात २०० कोटी ४६ लाखांची कामे झाली. शासकीय निधी ९१ कोटी ३५ लाखांचा तर लोकवाटा हा ९९ कोटी ११ लाखांचा होता. या अभियानाअंतर्गत माती नालाबांध, कंपार्टमेंट, बल्डिंग, शेततळे यासह कंपार्टमेंट बल्डिंग, सिमेंट बंधारा व दुरुस्ती अशी कामे करण्यात आली.