शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

सामाजिक ‘अर्थ’सहाय्यातून जुळल्या आंतरजातीय रेशीमगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:32 IST

जातीयवाद कमी करण्याच्या उद्देशाने सुरू केलेली आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना जिल्ह्यात यशस्वी ठरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जातीयवाद कमी करण्याच्या उद्देशाने सुरू केलेली आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना जिल्ह्यात यशस्वी ठरत आहे. अडीच वर्षांत आंतरजातीय विवाह करणाºया ६० जणांनी याचा लाभ घेतला आहे. नातेवाईक आणि समाजाचा विरोध झुगारून जुळलेल्या या रेशीमगाठींसाठी सामाजिक ‘अर्थ’सहाय्य मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.राज्यात १९५८ पासून आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली. सुरूवातीला पती-पत्नींपैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातीची आणि दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत जैन व शीख यापैकी असल्यास आंतरजातीय विवाह मानला जात होता. २००४ पासून त्याची व्याप्ती पुन्हा वाढविण्यात आली. अनुसूचित जाती व भटक्या जमाती यांच्यातील आंतरजातीय विवाहही या योजनेत सामाविष्ट करण्यात आले. त्यानुसार आंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांना रोख १५ हजार रूपये दिले जात होते. २०१० पासून यामध्ये वाढ करण्यात आली. ही रक्कम ५० हजार रूपये झाली. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत गेली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विवाह नोंदणीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आवश्यक असतो. विशेष म्हणजे एका लाभार्थ्याला केवळ एकाच वेळेस लाभ घेता येतो, असे समाजकल्याण निरीक्षक राजेश मोटे यांनी सांगितले.