शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानवा महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
3
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
4
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
5
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
6
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
7
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
8
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
9
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
10
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
11
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
12
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
13
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
14
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
15
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
16
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
17
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
18
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
19
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
20
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक ‘अर्थ’सहाय्यातून जुळल्या आंतरजातीय रेशीमगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:32 IST

जातीयवाद कमी करण्याच्या उद्देशाने सुरू केलेली आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना जिल्ह्यात यशस्वी ठरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जातीयवाद कमी करण्याच्या उद्देशाने सुरू केलेली आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना जिल्ह्यात यशस्वी ठरत आहे. अडीच वर्षांत आंतरजातीय विवाह करणाºया ६० जणांनी याचा लाभ घेतला आहे. नातेवाईक आणि समाजाचा विरोध झुगारून जुळलेल्या या रेशीमगाठींसाठी सामाजिक ‘अर्थ’सहाय्य मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.राज्यात १९५८ पासून आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली. सुरूवातीला पती-पत्नींपैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातीची आणि दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत जैन व शीख यापैकी असल्यास आंतरजातीय विवाह मानला जात होता. २००४ पासून त्याची व्याप्ती पुन्हा वाढविण्यात आली. अनुसूचित जाती व भटक्या जमाती यांच्यातील आंतरजातीय विवाहही या योजनेत सामाविष्ट करण्यात आले. त्यानुसार आंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांना रोख १५ हजार रूपये दिले जात होते. २०१० पासून यामध्ये वाढ करण्यात आली. ही रक्कम ५० हजार रूपये झाली. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत गेली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विवाह नोंदणीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आवश्यक असतो. विशेष म्हणजे एका लाभार्थ्याला केवळ एकाच वेळेस लाभ घेता येतो, असे समाजकल्याण निरीक्षक राजेश मोटे यांनी सांगितले.