शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

आॅडीटसाठी संस्थांची धावपळ!

By admin | Updated: July 23, 2016 00:48 IST

जालना : सर्वेक्षणात ज्या संस्था बंद आढळून आल्या त्या सोडून ज्या संस्था चालू आहेत, त्यांचे आॅडिट करण्यात येणार आहे. ज्या संस्था केवळ नावालाच आहेत.

जालना : सर्वेक्षणात ज्या संस्था बंद आढळून आल्या त्या सोडून ज्या संस्था चालू आहेत, त्यांचे आॅडिट करण्यात येणार आहे. ज्या संस्था केवळ नावालाच आहेत. त्यांची खर्चाचा हिशोब जुळविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. जिल्ह्यातील १५७२ संस्थांना जुलै अखेरपर्यंत आॅडिट सादर करण्याच्या नोटिसा विशेष लेखा परीक्षण कार्यालयाकडून देण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.‘सहकारातील स्वाहाकार’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त मालिका प्रकाशित केली होती. यामध्ये अवसायनात निघालेल्या संस्था, बोगस सहकारी संस्था आणि इतर त्रुटींची पोलखोल करण्यात आली होती. यामुळे बोगस सहकारी संस्थांचे धाबे दणाणले होते. ‘लोकमत’ने हा विषय लावून धरताच विशेष लेखा परीक्षण कार्यालय खडबडून जागे झाले आणि जिल्ह्यातील सहकारी संस्थांना आॅडिट सादर करण्याच्या नोटिसा दिल्या. याबाबत गुरूवारी विशेष लेखा परिक्षण कार्यालयात विशेष लेखापरिक्षक सोनवणे यांनी बैठक घेतली असून, याला जिल्हा उपनिबंधक जे.बी.गुट्टे यांचीही उपस्थिती होती. या बैठकीत सहायक तालुका निबंधकांनी आपल्या तालुक्यातील सर्व संस्थांना नोटिसा बजावून आॅडिट मागविण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान, ज्या संस्था केवळ कागदावर आहेत, परंतु कार्यरत नाहीत, तसेच अनेकांकडे खर्चाचा हिशोबच नाही. अशा संस्थांचे धाबे दणाणले आहेत. बोगस पावत्या तयार करून खर्चाचा ताळमेळ करण्यासाठी संस्थांची लगबग सुरू आहे. ज्या संस्था आॅडिट सादर करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)ज्या संस्था आर्थिक वर्षातील आॅडिट सादर करणार नाहीत. त्यांच्यावर आतापर्यंत ठोस अशा कारवाया झाल्या नसल्याचे दिसून येते. परंतु पुन्हा एकदा मोठा गाजावाजा करून विशेष लेखा परीक्षण कार्यालयाने नोटिसा बजावून आॅडिट मागविले आहे. परंतु ज्या संस्था आॅडिट सादर करणार नाहीत, त्यांच्यावर हे कार्यालय खरेच कारवाई करणार की, नाही, हे आगामी काळातच दिसून येईल.