शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

२९० रुग्णांची तपासणी

By admin | Updated: December 19, 2015 23:47 IST

उस्मानाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येथील जिल्हा रूग्णालयात शनिवारी इपिलेप्सी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ या शिबिरात तब्बल

उस्मानाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येथील जिल्हा रूग्णालयात शनिवारी इपिलेप्सी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ या शिबिरात तब्बल २९० जणांच्या विविध तपासण्या करून औषधोपचार करण्यात आले़मुंबईतील डॉ़ निर्मल सूर्या, इपिलेप्सी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित शिबिराचे उद्घाटन आरोग्य उपसंचालक व्ही़ एम़ कुलकर्णी, डॉ. डॉ. निर्मल सूर्या यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी २९० रूग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले़ यात ५२ जणांची ईसीजी, १९ जणांचे सीटीस्कॅन, ८ जणांची प्रयोगशाळा तपासणी करून तीन महिन्यांसाठी औषधोपचार देण्यात आले़ यावेळी बोलताना डॉ़ सूर्या म्हणाले, ईपीलेप्सी हा आजारही इतर आजारांप्रमाणे नियमित औषधोपचाराने बरा होतो़ ज्या प्रमाणे अतिरिक्त दाब, शूगर आदी आजाराप्रमाणे फक्त २५ टक्के रूग्णांना कायमस्वरूपी उपचार घेण्याची गरज असून, उर्वरित ८० टक्के रूग्ण कायमचे बरे होवू शकतात, असे सांगून इपिलेप्सी आजाराबाबत माहिती दिली़ दरम्यान, इपिलेप्सी आजाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी यावेळी माहिती दिली़ तसेच ज्या- ज्या ठिकाणी फाऊंडेशनच्या वतीने शिबीर घेतले जाणार आहे, तेथे संबंधित रूग्णांनी याचा लाभ घ्यावा, औषधोपचार घ्यावेत, असे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ माले यांनी यावेळी केले़यावेळी डॉ़ बापूजी सावंत, डॉ़ दीपक पालांडे, डॉ़ उषा व इपिलेप्सी फाऊंडेशनचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ आऱबी़पवार, आयएमईचे अध्यक्ष डॉ़ सुरेश करंजकर, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य अब्दूल लतिफ माजीद, सुनिल शेंडगे आदींची उपस्थिती होती़ कार्यक्रमासाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, आदी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)