शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

२९० रुग्णांची तपासणी

By admin | Updated: December 19, 2015 23:47 IST

उस्मानाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येथील जिल्हा रूग्णालयात शनिवारी इपिलेप्सी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ या शिबिरात तब्बल

उस्मानाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येथील जिल्हा रूग्णालयात शनिवारी इपिलेप्सी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ या शिबिरात तब्बल २९० जणांच्या विविध तपासण्या करून औषधोपचार करण्यात आले़मुंबईतील डॉ़ निर्मल सूर्या, इपिलेप्सी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित शिबिराचे उद्घाटन आरोग्य उपसंचालक व्ही़ एम़ कुलकर्णी, डॉ. डॉ. निर्मल सूर्या यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी २९० रूग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले़ यात ५२ जणांची ईसीजी, १९ जणांचे सीटीस्कॅन, ८ जणांची प्रयोगशाळा तपासणी करून तीन महिन्यांसाठी औषधोपचार देण्यात आले़ यावेळी बोलताना डॉ़ सूर्या म्हणाले, ईपीलेप्सी हा आजारही इतर आजारांप्रमाणे नियमित औषधोपचाराने बरा होतो़ ज्या प्रमाणे अतिरिक्त दाब, शूगर आदी आजाराप्रमाणे फक्त २५ टक्के रूग्णांना कायमस्वरूपी उपचार घेण्याची गरज असून, उर्वरित ८० टक्के रूग्ण कायमचे बरे होवू शकतात, असे सांगून इपिलेप्सी आजाराबाबत माहिती दिली़ दरम्यान, इपिलेप्सी आजाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी यावेळी माहिती दिली़ तसेच ज्या- ज्या ठिकाणी फाऊंडेशनच्या वतीने शिबीर घेतले जाणार आहे, तेथे संबंधित रूग्णांनी याचा लाभ घ्यावा, औषधोपचार घ्यावेत, असे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ माले यांनी यावेळी केले़यावेळी डॉ़ बापूजी सावंत, डॉ़ दीपक पालांडे, डॉ़ उषा व इपिलेप्सी फाऊंडेशनचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ आऱबी़पवार, आयएमईचे अध्यक्ष डॉ़ सुरेश करंजकर, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य अब्दूल लतिफ माजीद, सुनिल शेंडगे आदींची उपस्थिती होती़ कार्यक्रमासाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, आदी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)