शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेतील कालबाह्य औषधांची चौकशी; सात दिवसांत देणार अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:33 IST

लाखो रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याप्रकरणी आरोग्य विभागाने चौकशी समिती नेमली आहे. समितीने गुरुवारपासून चौकशी सुरू केली असून, सात दिवसांत आरोग्य विभागाला अहवाल सादर करणार आहे.

औरंगाबाद : लाखो रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याप्रकरणी आरोग्य विभागाने चौकशी समिती नेमली आहे. समितीने गुरुवारपासून चौकशी सुरू केली असून, सात दिवसांत आरोग्य विभागाला अहवाल सादर करणार आहे.चौकशीत पारदर्शकता राहण्यासाठी सहा सदस्यांच्या या समितीमध्ये अन्य जिल्ह्यांतील जिल्हा शल्यचिकित्सकांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत असलेल्या औषधी साठ्याची पडताळणी या समितीकडून केली जात आहे. चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल ५८ लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याचा धक्कादायक अहवाल शासनाच्या भांडार तपासणी पथकाने आरोग्य उपसंचालकांना दिला. यानंतर आणखी ९० लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याची माहिती मिळाली आहे. हा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला.शासनाच्या भांडार पडताळणी अधिकाºयांच्या पथकाने सामान्य रुग्णालयाच्या भांडार विभागाची चौकशी केली असता हे विदारक सत्य समोर आले. पथकाने त्वरित संपूर्ण औषधींचा पंचनाम केला. या पथकाने दिलेल्या अहवालानुसार असलेल्या बाबींची चौकशी समितीकडून पडताळणी सुरू आहे. औषधी साठ्याची पडताळणी करून समिती अहवाल तयार करणार आहे. आगामी पाच दिवसांत ही समिती आरोग्य विभागाला अहवाल सादर करील.शासनाच्या भांडार पडताळणी पथकाने दोषी अधिकारी व कर्मचाºयांवर त्वरित जबाबदारी निश्चित करून शासनाला अनुपालन अहवाल सादर करावा, अशी शिफारस आरोग्य उपसंचालकांना केली आहे. चौकशीतून ही जबाबदारी निश्चित होईल. या समितीच्या अहवालानंतर कोणावर कारवाई होईल, याकडे आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाºयांचे लक्ष लागले आहे.