शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

पपईची निकृष्ट रोपे, कृषी विभागाकडे तक्रार नोंदवूनदेखील घेईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:04 IST

चिंचोली लिंबाजी नेवपूर, गणेशपूर, बालखेड, टाकळी अंतुर येथील सुमारे २५ शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात बालाजी घोटे यांच्याकडून तैवान ७८६ (रेडलेडी) ...

चिंचोली लिंबाजी नेवपूर, गणेशपूर, बालखेड, टाकळी अंतुर येथील सुमारे २५ शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात बालाजी घोटे यांच्याकडून तैवान ७८६ (रेडलेडी) या जातीचे पपईचे रोपे खरेदी केली होती. प्रती रोप १९ रुपये व लागवड प्रक्रियेसाठी ५ हजार रुपये शेतकऱ्यांनी अदा केली. मात्र, सुरुवातीपासून या रोपांची वाढ झाली नाही. कंपनीच्या प्रतिनिधीनेदेखील दुर्लक्ष केल्याने सर्व शेतकऱ्याने लाखो रुपये नुकसान झाले. याबाबत तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी विभाग कन्नड यांच्याकडे शेतकऱ्यांनी लेखी तक्रार नोंदवून कारवाईची मागणी केली. मात्र, २५ दिवसांपासून कृषी विभागाला येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीची साधी पाहणीदेखील करावीशी वाटत नाही, मग आम्ही दाद मागायची तरी कोणाकडे, असा प्रश्न नेवपूरचे शेतकरी नीलेश पाटील व चिंचोली येथील डॉ राजू पटेल या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

180921\20210827_110321.jpg

१)नेवपूर (ता.कन्नड )येथील शेतकऱ्यांच्या पपई पिकाची झालेली अवस्था झाली आहे