शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

...तर उद्योग परराज्यांत जातील!

By admin | Updated: August 1, 2016 00:07 IST

औरंगाबाद : वीज दरात आणखी वाढ केल्यास महाराष्ट्रातील उद्योग परराज्यांत जातील, अशी भीती मराठवाडा असोसिएशन आॅफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरने (मसिआ) व्यक्त केली

औरंगाबाद : वीज दरात आणखी वाढ केल्यास महाराष्ट्रातील उद्योग परराज्यांत जातील, अशी भीती मराठवाडा असोसिएशन आॅफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरने (मसिआ) व्यक्त केली आहे.वीज दरात वाढ करण्याच्या महावितरणच्या प्रस्तावावर विद्युत नियामक आयोगाने नुकतीच जनसुनावणी घेतली. ‘मसिआ’चे अध्यक्ष विजय लेकुरवाळे यांनी याप्रसंगी वीजदर वाढीस कडाडून विरोध केला. संभाव्य वीजदर वाढ उद्योगांसाठी कशी अन्यायकारक आहे, हे स्पष्ट करणारे निवेदनही आयोगाकडे सादर करण्यात आले.परराज्यांच्या तुलनेत सध्या महाराष्ट्रातील वीजदर २५ ते ३५ टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. वीजदर वाढीला परवानगी दिल्यास शेजारील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीज प्रचंड महागडी आहे. त्यामुळे अनेक लघु- मध्यम उद्योग नाईलाजाने परराज्यांत जातील. राज्य सरकारच्या महसुलात घट होण्याबरोबरच रोजगाराचा प्रश्नही यामुळे निर्माण होईल, असे ‘मसिआ’चे म्हणणे आहे. इंधन अधिभार जास्तीत जास्त २० टक्क्यांपर्यंत आकारण्याची मर्यादा असताना महावितरणने त्यात वेळोवेळी वाढ केली आहे.