शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग टिकणे अवघड!

By admin | Updated: December 7, 2014 00:19 IST

औरंगाबाद : उद्योजकांचे जगणे अगोदरच असह्य झालेले असून भाजपा-शिवसेना युतीने दोन दिवसांपूर्वीच २० टक्के विजेची दरवाढ करून उद्योजकांना मोठा शॉक दिला.

औरंगाबाद : ग्लोबलायझेशनच्या युगात उद्योगांमध्ये वाढलेली अफाट स्पर्धा, विविध करांचा वाढता बोजा, तसेच कच्च्या मालाचे दर आकाशाला गवसणी घालत असताना उद्योजकांचे जगणे अगोदरच असह्य झालेले असून भाजपा-शिवसेना युतीने दोन दिवसांपूर्वीच २० टक्के विजेची दरवाढ करून उद्योजकांना मोठा शॉक दिला. या निर्णयामुळे उद्योजक टिकणे आता अवघड होऊन बसले आहे. भविष्यात डीएमआयसी प्रकल्पावरही याचे दूरगामी परिणाम जाणवतील.वीज दरवाढीच्या या निर्णयामुळे मराठवाड्यातील उद्योग क्षेत्राचे कंबरडेच मोडणार असून, प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. दरवाढीमुळे अनेक उद्योग इतर राज्यांत स्थलांतरित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठवाड्यासारख्या मागास भागात बहुचर्चित डीएमआयसी प्रकल्प अक्षरश: खेचून आणण्यात आला. नवीन उद्योग सुरू करण्यास बहुराष्ट्रीय कंपन्या महाराष्ट्रात अजिबात सरसावणार नाहीत. २००८ मध्ये विजेचे दर युनिटमागे ४ रुपये ४५ पैसे होते. आज उद्योगांना तब्बल ९ रुपये युनिटने वीज घ्यावी लागते. त्यात २० टक्के दरवाढ होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी डिसेंबर महिन्यापासून होईल. जानेवारीत, वाढीव दराने वीज बिल हाती पडेल.