शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

शहरात ९८, ग्रामीण भागांत २०१ कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या गुरुवारी तीनशेखाली आली असून, दिवसभरात २९९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या गुरुवारी तीनशेखाली आली असून, दिवसभरात २९९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ९८ तर ग्रामीण भागातील २०१ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत १५ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील १२ रुग्णांचा आणि अन्य जिल्ह्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. मृत्यू पावलेल्या शहरातील सईदा काॅलनीतील रुग्णास कोरोनासह म्युकरमायकोसिसचे निदान झाले होते. जिल्ह्यात सध्या ४ हजार ६१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४१ हजार ७५० एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३४ हजार ५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,१३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १६० आणि ग्रामीण भागातील ३८८ अशा ५४८ रुग्णांना सुटी देण्यात आली. सईदा काॅलनीतील ५६ वर्षीय पुरुषाला २६ मे रोजी उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले होते. परंतु घाटीत दाखल केल्यानंतर त्याच दिवशी दुपारी २ वाजता रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोनासह सहविकृती म्हणून म्युकरमायकोसिस निदान करण्यात आले होते. तसेच उपचार सुरू असताना हर्सूल येथील ७० वर्षीय पुरुष, गाढेपिंपळगाव येथील ३० वर्षीय पुरुष, संग्रामनगर, सातारा परिसर येथील ६७ वर्षीय पुरुष, पानवी बुद्रुक, वैजापूर येथील ७५ वर्षीय महिला, गंगापूर येथील ७३ वर्षीय पुरुष, फुलंब्री येथील ६३ वर्षीय महिला, शनीदेवगाव, वैजापूर येथील ५३ वर्षीय पुरुष, कॅनाॅट प्लेस परिसरातील ५३ वर्षीय महिला, शिवाजीनगरातील ७० वर्षीय महिला, एन-८ येथील ८२ वर्षीय पुरुष, मिटमिटा येथील ६५ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ४७ वर्षीय पुरुष, ७४ वर्षीय महिला, ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

वाघ टावर १, बेगमपूरा १, नवजीवन कॉलनी १, ज्योतीनगर १, शिवाजीनगर ५, सुतगिरणी चौक २, सिडको ६, विठ्ठलनगर १, जयभवानीनगर १, एस. टी. कॉलनी २, मुकुंदनगर १, हनुमाननगर ३, जवाहर कॉलनी १, बीड बायपास १, साफल्यनगर १, राधास्वामी कॉलनी १, आलोकनगर १, देवळाई परिसर १, गुलमोहर कॉलनी २, गजानननगर १, म्हाडा कॉलनी १, एन-९ येथे १, राजाबाजार १, कटकट गेट २, चिकलठाणा १, टी.व्ही. सेंटर १, अन्य ५५.

ग्रामीण भागातील रुग्ण

पैठण १, करोडी १, कन्नड १, सावंगी १, टाकळी १, सिल्लोड १, बजाजनगर ६, रांजणगाव २, सिडकोमहानगर १, वाळुजमहानगर २, वाळुज एमआयडीसी १, जांबाळा १, अन्य १८२.