शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

७० रुग्णांची वाढ, ७८ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:05 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ७० कोरोना रुग्णांची भर पडली. दिवसभरात ७८ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना एका ...

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ७० कोरोना रुग्णांची भर पडली. दिवसभरात ७८ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना एका रुग्णाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आता एकूण रुग्णांची संख्या ४५ हजार १३४ झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ४३ हजार ३४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, १ हजार १९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ७० रुग्णांत मनपा हद्दीतील ५७, ग्रामीण भागातील १३ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ६५ आणि ग्रामीण भागातील १३ अशा एकूण ७८ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली. शहरातील एका खासगी रुग्णालयात ६० वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

मनपा हद्दीतील रुग्ण

मयूर पार्क १, विजयनगर चौक १, एन-१ सिडको १, योगायोग सोसायटी, एन-२ सिडको १, एन-९ परिसर १, एन-७, सिडको १, गांधीनगर १, न्यू शांतिनिकेतन कॉलनी १, नंदनवन कॉलनी १, उदयनगर १, समर्थनगर १, शिवाजीनगर १, गुलमोहर कॉलनी, एन-५, सिडको १, ठाकरेनगर १, गारखेडा परिसर १, रायगडनगर २, नॅशनल कॉलनी १, शिवेश्वर कॉलनी, हर्सूल १, भावसिंगपुरा १, एचआरएम हौसिंग परिसर १, एमजीएम एन-६ येथे १, गजानननगर १, सुखसमृद्धीनगर ३, बीड बायपास २, अन्य २९.

ग्रामीण भागातील रुग्ण

छत्रपती शिवाजीनगर, सिल्लोड १, अन्य १२.