शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
4
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
5
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
6
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
8
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
9
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
10
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
11
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
12
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
13
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
14
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
15
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
16
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
17
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
18
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
19
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
20
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

जिल्ह्यात २५ कोरोना रुग्णांची वाढ, २ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात २५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील ८, तर ग्रामीण भागातील १७ ...

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात २५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील ८, तर ग्रामीण भागातील १७ रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना जिल्ह्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात सध्या २३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील ३ दिवस रोज निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या ही १८ च्या खाली होती. मात्र, तीन दिवसांनंतर मंगळवारी ही संख्या २५ झाली. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात कमी प्रमाणात रुग्ण आढळणे अजूनही कायम आहे. त्यामुळे दिलासा मिळत आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४७ हजार ६४८ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ८९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत तीन हजार ५१५ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ५ आणि ग्रामीण भागातील २४, अशा २९ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना चांगतपुरी, पैठण येथील ६५ वर्षीय पुरुष, पिंपळगाव, वैजापूर येथील ६८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

ब्रिजवाडी १, पडेगाव १, मुकुंदवाडी २, कांचनवाडी १, हर्सूल १, गुलमोहर कॉलनी १, देवळाई परिसर १.

ग्रामीण भागातील रुग्ण

औरंगाबाद ३, फुलंब्री २, गंगापूर ४, कन्नड १, वैजापूर ४, पैठण ३.