शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २५ कोरोना रुग्णांची वाढ, २ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात २५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील ८, तर ग्रामीण भागातील १७ ...

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात २५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील ८, तर ग्रामीण भागातील १७ रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना जिल्ह्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात सध्या २३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील ३ दिवस रोज निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या ही १८ च्या खाली होती. मात्र, तीन दिवसांनंतर मंगळवारी ही संख्या २५ झाली. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात कमी प्रमाणात रुग्ण आढळणे अजूनही कायम आहे. त्यामुळे दिलासा मिळत आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४७ हजार ६४८ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ८९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत तीन हजार ५१५ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ५ आणि ग्रामीण भागातील २४, अशा २९ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना चांगतपुरी, पैठण येथील ६५ वर्षीय पुरुष, पिंपळगाव, वैजापूर येथील ६८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

ब्रिजवाडी १, पडेगाव १, मुकुंदवाडी २, कांचनवाडी १, हर्सूल १, गुलमोहर कॉलनी १, देवळाई परिसर १.

ग्रामीण भागातील रुग्ण

औरंगाबाद ३, फुलंब्री २, गंगापूर ४, कन्नड १, वैजापूर ४, पैठण ३.