शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

जिल्ह्यात २५ कोरोना रुग्णांची वाढ, २ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात २५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील ८, तर ग्रामीण भागातील १७ ...

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात २५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील ८, तर ग्रामीण भागातील १७ रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना जिल्ह्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात सध्या २३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील ३ दिवस रोज निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या ही १८ च्या खाली होती. मात्र, तीन दिवसांनंतर मंगळवारी ही संख्या २५ झाली. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात कमी प्रमाणात रुग्ण आढळणे अजूनही कायम आहे. त्यामुळे दिलासा मिळत आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४७ हजार ६४८ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ८९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत तीन हजार ५१५ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ५ आणि ग्रामीण भागातील २४, अशा २९ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना चांगतपुरी, पैठण येथील ६५ वर्षीय पुरुष, पिंपळगाव, वैजापूर येथील ६८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

ब्रिजवाडी १, पडेगाव १, मुकुंदवाडी २, कांचनवाडी १, हर्सूल १, गुलमोहर कॉलनी १, देवळाई परिसर १.

ग्रामीण भागातील रुग्ण

औरंगाबाद ३, फुलंब्री २, गंगापूर ४, कन्नड १, वैजापूर ४, पैठण ३.