शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

औरंगाबाद जिल्ह्यात लागू केलेला लॉकडाऊन त्वरित रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:04 IST

औरंगाबाद: जिल्ह्यात लावलेला कडक लॉकडाऊन त्वरित रद्द करावा, अशी मागणी भारतीय दलित पँथरच्या वतीने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन ...

औरंगाबाद: जिल्ह्यात लावलेला कडक लॉकडाऊन त्वरित रद्द करावा, अशी मागणी भारतीय दलित पँथरच्या वतीने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देऊन करण्यात आली.

कोरोनाचा संसर्ग हा न संपणारा असल्याचे डब्ल्यू.एच.ओ.ने सुध्दा स्पष्ट केले आहे. असे असतांना जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर करून हजारो लोकांवर उपासमारीची वेळ आणली आहे. लॉकडाऊन करण्याअगोदर शहराच्या विविध भागात राहणाऱ्या गोर-गरिबांसाठी अन्न-धान्याची सोय करावी, या काळातील घरभाडे, व्यावसायिकांचे दुकान भाडे कसे भरावे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. शासनाने प्रत्येक नागरिकांच्या बँक खात्यावर १० हजार रूपये जमा करावे, दिव्यांग व्यक्तींचे मनपाकडे थकलेले पैसे त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

शिष्टमंडळात भारतीय दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष संजय जगताप, जिल्हाध्यक्ष कडूबा गवळे, जिल्हा संपर्क प्रमुख किशोर गडकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा काजल केदारे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा दीपाली साळवे, नवीन शहराध्यक्ष किरण जगताप, विक्रम जगताप, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शैलेश बागूल, युवा शहराध्यक्ष अनिल उगले, राहुल गवळी, आनंद हिवराळे, प्रमोद कोथमिरे, विजय रगडे, सुरेश जगधडे, रमेश दामोदर आदींचा समावेश होता.