शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

महापौरांकडून बेकायदेशीर निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:52 IST

मागील काही महिन्यांपासून महापालिकेतील सर्वसाधारण सभेत बेकायदेशीर निर्णय घेण्यात येत आहेत. ६ जानेवारी रोजी एमआयएमच्या पाच नगरसेवकांना अपात्र करण्याचा ठराव घेण्यात आला. नियमानुसार अशी कारवाई करता येत नाही. उलट महापौरांनी चुकीचा निर्णय घेतल्याने त्यांच्यावरच कारवाई करावी, अशी मागणी आज एमआयएमतर्फे विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मागील काही महिन्यांपासून महापालिकेतील सर्वसाधारण सभेत बेकायदेशीर निर्णय घेण्यात येत आहेत. ६ जानेवारी रोजी एमआयएमच्या पाच नगरसेवकांना अपात्र करण्याचा ठराव घेण्यात आला. नियमानुसार अशी कारवाई करता येत नाही. उलट महापौरांनी चुकीचा निर्णय घेतल्याने त्यांच्यावरच कारवाई करावी, अशी मागणी आज एमआयएमतर्फे विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली.आ. इम्तियाज जलील यांच्यासह नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद केले आहे की, मागील वर्षभरात सर्वसाधारण सभेत अनेक ऐनवेळीचे ठराव मंजूर करण्यात आले. नियमानुसार असे करता येतनाही.सभागृहासमोर ठराव ठेवून ते मंजूर करायला हवेत. ६ जानेवारी रोजी एमआयएम नगरसेवकांना अपात्र करण्याचा ठराव घेण्यात आला. एमआयएम नगरसेवक अतिक्रमण हटावच्या कारवाईत मनपा अधिकाºयांना मदत करायला गेले होते. उलट आमच्यावर कारवाई करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही जलील यांनी उपस्थित केला.