शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

अवैध बांधकामांचा विळखा

By admin | Updated: September 9, 2015 00:27 IST

जालना : शहरात गत काही वर्षांपासून अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणांचे प्रमाण वाढले आहे. अतिक्रमणाच्या विळख्यामुळे शहराची अवस्था बकाल होत आहे.

जालना : शहरात गत काही वर्षांपासून अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणांचे प्रमाण वाढले आहे. अतिक्रमणाच्या विळख्यामुळे शहराची अवस्था बकाल होत आहे. विशेष म्हणजे पालिकेतील नोंदीनुसार केवळ ६५ अनधिकृत बांधकाम असल्याचे दिसून येते. मात्र, शहरात प्रत्यक्ष पाहणी केल्यास नोंद अगदीच किरकोळ असल्याचे दिसून येते.शहराचा विस्तार काही वर्षांपासून वाढत आहे. अनेक नागरिकांनी बाँड तसेच करारावर घरे बांधली आहेत. नवीन तसेच जुना जालना भागात काहींनी मात्र अनधिकृत बांधकामे करीत नियम धाब्यावर बसविले आहेत. २०१४ मध्ये ५६ अनधिकृत बांधकामे तर २०१५ मध्ये अनधिकृत बांधकामांची पालिकेकडे नोंद आहे. मात्र शहराचा विस्तार पाहता ही नोंद असून, नसल्यासारखीच आहे. अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात असल्याचा आरोप काही संघटनांसह नागरिकांनी केला आहे. शहरातील प्रत्येक प्रभाग तसेच मुख्य रस्त्यांवर अनधिकृत बांधकामासोबतच अतिक्रमणे वाढली आहेत. दरम्यान, काही ठिकाणी पालिकेकडूनच अशा बांधकामांना अभय मिळत असल्याचे चित्र आहे. वर्षभरात पालिका ६५ अनधिकृत बांधकामे सांगत असली तरी मुळात अशी बांधकामे हजारोंच्या संख्येत असल्याची माहिती आहे. अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांमुळे रस्ते अरुंद होण्यासोबतच पालिकेच्या जागाही काही ठिकाणी गिळंकृत होत आहेत. (प्रतिनिधी)शहरातील काही भागात नियमानुसार रजिस्ट्रीच होत नाही. त्यामुळे तेथील रहिवाशांकडे मालमत्तापत्रक नाही. असे असले तरी शहरात शेकडो घरे उभी आहेत. रजिस्ट्रीच होत नाही तर पालिकेने बांधकाम परवानगी कोणत्या मुद्यावर दिली, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. कारवाई सुरूच४नगर पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी म्हणाले, अनधिकृत बांधकाम प्रकरणी अनेकांना स्वच्छता निरीक्षकांमार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी पालिकेकडून वेळावेळी कारवाई करण्यात येते. अतिक्रमण काढण्यासाठी लवकरच मोहीम राबविण्यात येणार आहे.