शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

‘आयआयएम’ केंद्र औरंगाबादला हवे!

By admin | Updated: July 13, 2014 00:45 IST

औरंगाबाद : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रियल अँड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआय) नेहमीच अग्रेसर असते.

औरंगाबाद : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रियल अँड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआय) नेहमीच अग्रेसर असते. केंद्र शासनाने दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात पाच इंडियन इन्स्टिट्यूटचे केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. त्यानंतर लगेचच सीएमआयएने हे केंद्र औरंगाबादेत सुरू करावे, अशी मागणी केली आहे.आयआयटी आणि आयआयएमचे केंद्र औरंगाबादेत सुरू करावे यासाठी सीएमआयए अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. आयआयएमचे केंद्र पुण्यात उघडण्यासाठी पन्नास एकर जागा मिळणार नाही. त्यापेक्षा औरंगाबादेत हे केंद्र सुरू केल्यास शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात मोलाची भर पडेल.केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पाठविलेल्या एका पत्रात सीएमआयएचे अध्यक्ष मुनीष शर्मा यांनी म्हटले आहे की, पन्नास वर्षे जुने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शहरात आहे. याशिवाय इंडो जर्मन टूल रूम, सीपेट, मराठवाडा आॅटो क्लटरसह अनेक जमेच्या बाजू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डीएमआयसी प्रकल्पही औरंगाबादेत असून, या दृष्टीने कामही सुरू झाले आहे. शहराची गरज लक्षात घेऊन आयआयएमचे केंद्र शहराला द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.