शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

‘आयआयएम’ केंद्र औरंगाबादला हवे!

By admin | Updated: July 13, 2014 00:45 IST

औरंगाबाद : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रियल अँड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआय) नेहमीच अग्रेसर असते.

औरंगाबाद : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रियल अँड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआय) नेहमीच अग्रेसर असते. केंद्र शासनाने दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात पाच इंडियन इन्स्टिट्यूटचे केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. त्यानंतर लगेचच सीएमआयएने हे केंद्र औरंगाबादेत सुरू करावे, अशी मागणी केली आहे.आयआयटी आणि आयआयएमचे केंद्र औरंगाबादेत सुरू करावे यासाठी सीएमआयए अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. आयआयएमचे केंद्र पुण्यात उघडण्यासाठी पन्नास एकर जागा मिळणार नाही. त्यापेक्षा औरंगाबादेत हे केंद्र सुरू केल्यास शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात मोलाची भर पडेल.केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पाठविलेल्या एका पत्रात सीएमआयएचे अध्यक्ष मुनीष शर्मा यांनी म्हटले आहे की, पन्नास वर्षे जुने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शहरात आहे. याशिवाय इंडो जर्मन टूल रूम, सीपेट, मराठवाडा आॅटो क्लटरसह अनेक जमेच्या बाजू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डीएमआयसी प्रकल्पही औरंगाबादेत असून, या दृष्टीने कामही सुरू झाले आहे. शहराची गरज लक्षात घेऊन आयआयएमचे केंद्र शहराला द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.