शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ऐतिहासिक वास्तू जतनाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: October 12, 2016 01:11 IST

औरंगाबाद : तब्बल १०५ उद्याने व ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जात असलेल्या औरंगाबादची आजची अवस्था अत्यंत दयनीय आहे.

औरंगाबाद : तब्बल १०५ उद्याने व ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जात असलेल्या औरंगाबादची आजची अवस्था अत्यंत दयनीय आहे. विशेषत: ऐतिहासिक दरवाजे, उद्याने, पूल व वास्तूंच्या जतनाकडे होत असलेले दुर्लक्ष चिंताजनक आहे, असा सूर सोमवारी ‘लिबरल आर्टस्’च्या परिषदेत निघाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्कूल आॅफ लिबरल आॅर्टस् आणि प्राचीन भारतीय संस्कृती विभाग तसेच औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी यांच्या वतीने सोमवारी ही परिषद झाली. शहराचे भूषण असलेले ऐतिहासिक दरवाजे, बगीचे आणि पुलाचा वारसा आणि त्यांचे संवर्धन या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. वि. ल. धारुरकर होते. यावेळी माजी राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. मोहंमद ओमर, डॉ. पुष्पा गायकवाड, प्रसिद्ध इतिहास संशोधक अब्दुल हाई, डॉ. राजेश रगडे उपस्थित होते. दिवसभराच्या या परिषदेत पहिल्या सत्रात ‘दरवाजे, पूल व उद्यानांचा वारसा’ या विषयावर चर्चा झाली. डॉ. रगडे यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद झाला. यावेळी अब्दुल हाई म्हणाले, शहरात १०५ उद्याने व ५२ दरवाजे होते. तथापि यातील अनेक उद्याने आज नष्ट झाले आहेत. आपल्याकडे सुमारे तीन हजार दुर्मिळ ग्रंथ असून याचा अनुवाद व वापर होणे गरजेचे आहे. डॉ. उमर म्हणाले, औरंगाबाद शहराचा इतिहास सन १६१० ते २०१६ असा चारशे वर्षांचा आहे.शहराचे आजचे बकाल रूप पाहता आपण वारसा जतन करण्यात कमी पडत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. शहरातील दरवाजांची डागडुजी करून जतन व्हावे, असे डॉ. गायकवाड म्हणाल्या. लिबरल आर्टस् व औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी यांच्यातर्फे शहराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. धारुरकर यांनी दिली. डॉ. बीना सेंगर यांनी सूत्रसंचालन तर संजय पाईकराव यांनी आभार आले. दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात रफत कुरेशी, स्वप्नील जोशी, आदित्य वाघमारे, डॉ. दुलारी कुरेशी, डॉ. गोपाळ बछिरे आदींनी मार्गदर्शन केले. परिषदेत ११० इतिहास संशोधक सहभागी झाले.