शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

ऐतिहासिक वास्तू जतनाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: October 12, 2016 01:11 IST

औरंगाबाद : तब्बल १०५ उद्याने व ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जात असलेल्या औरंगाबादची आजची अवस्था अत्यंत दयनीय आहे.

औरंगाबाद : तब्बल १०५ उद्याने व ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जात असलेल्या औरंगाबादची आजची अवस्था अत्यंत दयनीय आहे. विशेषत: ऐतिहासिक दरवाजे, उद्याने, पूल व वास्तूंच्या जतनाकडे होत असलेले दुर्लक्ष चिंताजनक आहे, असा सूर सोमवारी ‘लिबरल आर्टस्’च्या परिषदेत निघाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्कूल आॅफ लिबरल आॅर्टस् आणि प्राचीन भारतीय संस्कृती विभाग तसेच औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी यांच्या वतीने सोमवारी ही परिषद झाली. शहराचे भूषण असलेले ऐतिहासिक दरवाजे, बगीचे आणि पुलाचा वारसा आणि त्यांचे संवर्धन या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. वि. ल. धारुरकर होते. यावेळी माजी राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. मोहंमद ओमर, डॉ. पुष्पा गायकवाड, प्रसिद्ध इतिहास संशोधक अब्दुल हाई, डॉ. राजेश रगडे उपस्थित होते. दिवसभराच्या या परिषदेत पहिल्या सत्रात ‘दरवाजे, पूल व उद्यानांचा वारसा’ या विषयावर चर्चा झाली. डॉ. रगडे यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद झाला. यावेळी अब्दुल हाई म्हणाले, शहरात १०५ उद्याने व ५२ दरवाजे होते. तथापि यातील अनेक उद्याने आज नष्ट झाले आहेत. आपल्याकडे सुमारे तीन हजार दुर्मिळ ग्रंथ असून याचा अनुवाद व वापर होणे गरजेचे आहे. डॉ. उमर म्हणाले, औरंगाबाद शहराचा इतिहास सन १६१० ते २०१६ असा चारशे वर्षांचा आहे.शहराचे आजचे बकाल रूप पाहता आपण वारसा जतन करण्यात कमी पडत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. शहरातील दरवाजांची डागडुजी करून जतन व्हावे, असे डॉ. गायकवाड म्हणाल्या. लिबरल आर्टस् व औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी यांच्यातर्फे शहराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. धारुरकर यांनी दिली. डॉ. बीना सेंगर यांनी सूत्रसंचालन तर संजय पाईकराव यांनी आभार आले. दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात रफत कुरेशी, स्वप्नील जोशी, आदित्य वाघमारे, डॉ. दुलारी कुरेशी, डॉ. गोपाळ बछिरे आदींनी मार्गदर्शन केले. परिषदेत ११० इतिहास संशोधक सहभागी झाले.