शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

पाऊस लांबल्यास उत्पादन घटण्याची शक्यता

By admin | Updated: June 20, 2014 00:48 IST

जालना: गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस लांबला आहे. परिणामी पेरणी खोळंबली आहे.

जालना: गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस लांबला आहे. परिणामी पेरणी खोळंबली आहे. जर पावसाला अजून वेळ झाल्यास उत्पादनात काहीअंशी घट येण्याची शक्यता जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे यांनी वर्तविली. लांबलेला पाऊस व पेरणीची परिस्थितीबाबत घाटगे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले गतवर्षी वेळेत व समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे पेरणी अगदी वेळेत पूर्ण होऊ शकली. कापसासह सर्वच पिकांच्या उत्पादनात वाढ झाली. यावर्षी परिस्थिती पुन्हा बिघडली आहे. १९ जून अखेरही जिल्ह्यात मोठ्या पावसाची नोंद झालेली नाही. परिणामी खरीप पेरणी ठप्प झाली आहे. जो पर्यंत चांगला पाऊस पडत नाही तो पर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी न करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेही आपल्याकडे पावसाच्या अंदाजानुसार जून अखेर खरीप पेरण्या सुरु होतात. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करता येऊ शकते. जर मोठा पाऊस न पडल्यास सर्वच पिकांना याचा फटका बसू शकतो. यावर्षी ६ लाख पेक्षा जास्त हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. त्यात सर्वात जास्त ३ लाख हेक्टवर कापसाची लागवड होईल. सोयाबीन दीड लाख त्यानंतर कमी अधिक प्रमाणात मूग, तुरीची लागवड होईल. (प्रतिनिधी)मार्गदर्शन सुरूशेतकऱ्यांना कृषी विभागाकडून वेळावेळी मार्गदर्शन करण्यात येते. यंदाही खरीप हंगामात पेरणीपूर्व तसेच नंतरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. खरिपाचे विभागाच्या वितीने नियोजन करण्यात आले आहे. काही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही घाटगे यांनी केले.