शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

चांगल्या विचारांमुळे आदर्श पिढी घडते

By admin | Updated: January 30, 2016 00:18 IST

जालना : धार्मिक कार्याच्या माध्यमातून शरीराला व मनाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन या माध्यमातून सकारात्मक विचारांची पेरणी होते,

जालना : धार्मिक कार्याच्या माध्यमातून शरीराला व मनाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन या माध्यमातून सकारात्मक विचारांची पेरणी होते, यामुळे आजच्या पिढीवर चांगले संस्कार होत असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. चैतन्य साधक परिवारातर्फे जालना तालुक्यातील पोहेगाव येथे आयोजित गीता रामायण सत्संगप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, संजय खोतकर, विष्णू पाचफुले, बोराडे, संदेश चव्हाण, अविनाश चव्हाण, रमेश शेळके, उध्दव पवार, विठ्ठल थोरात, परसराम तळेकर, गोविंद चव्हाण, शिवलाल राठोड, दामुनाईक चव्हाण, विष्णू चव्हाण, अशोक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. राठोड म्हणाले की, राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. जालना जिल्ह्यातही शेतकरी या परिस्थितीमुळे अडचणीत सापडला असल्याचे सांगत या भागात तीर्थक्षेत्र विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी आनंद चैतन्य बापू यांनी समाजात रूढी, परंपरा, अंधश्रद्धा न बाळगता व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. सोहळ्यास अंकुश चव्हाण, प्रल्हाद चव्हाण, हारदास चव्हाण, शिवलाल बाळा राठोड, पांडू चव्हाण, बबलू चव्हाण, अंजेभाऊ चव्हाण, गणेश चव्हाण, शिवाजी चव्हाण, विलास चव्हाण, शाम चव्हाण, मुकेश चव्हाण, बबलू चव्हाण, कैलास चव्हाण, बबन चव्हाण उपस्थित होते.