शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

शिल्लक पाण्यासाठी चर खोदण्याचा विचार

By admin | Updated: June 29, 2016 01:02 IST

औरंगाबाद : जून महिना संपत आला आहे. नियमित पावसाळ्याचा एक महिना उलटल्यात जमा असून अद्यापही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही

औरंगाबाद : जून महिना संपत आला आहे. नियमित पावसाळ्याचा एक महिना उलटल्यात जमा असून अद्यापही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पातील पाणीसाठा तळाला गेला आहे. पाऊस पडला नाही, तर प्रकल्पात चर खोदून भूगर्भातील शिल्लक पाण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी एका तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विभागातील सर्वात मोठ्या असलेल्या जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यातून १४ मार्चपासून पाणी उपसा सुरू आहे. प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ असल्यामुळे किती पाणी शिल्लक आहे. याचा अंदाज बांधणे अवघड आहे. जिल्ह्यात १६ मध्यम प्रकल्प, तर ९० लघु प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्पामध्ये १.२१ दलघमी तर लघु प्रकल्पांमध्ये केवळ २.११ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. अशा एकूणच टंचाईच्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या काही दिवसांत पाऊस झाला नाही तर जिल्ह्याचे नियोजन काय असेल याबाबत गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाईवर आयोजित बैठकीत चर्चा होणार आहे. पैठण येथील जायकवाडी धरणामधून औरंगाबाद, जालना, अंबड शहर तसेच काही गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असून उद्योगांसाठीही पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या औरंगाबाद व जालना शहराला दररोज १७० एमएलडी (०.१७ दलघमी) तर उद्योगांसाठी ५६ एमएलडी (०.५ दलघमी) पाणीपुरवठा करण्यात येतो, पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे उपशातून मद्य व इतर उद्योगांसाठीच्या पाणीपुरवठ्यात पाणीकपात करण्यात आली आहे.