शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

मैं अकेलाही चला था...लोग मिलते गये और कारवाँ बनता गया

By admin | Updated: January 6, 2017 00:29 IST

जालना : ‘मै अकेला ही चला था जनीबे मंजील- मगर लोग मिलते गये और कारवॉं बनता गया’ या प्रमाणे जालन्यातील मुशायरा व हिंदी व मराठी कवितांची परंपरा रौप्य महोत्सवात पोहचली.

जालना : ‘मै अकेला ही चला था जनीबे मंजील- मगर लोग मिलते गये और कारवॉं बनता गया’ या प्रमाणे जालन्यातील मुशायरा व हिंदी व मराठी कवितांची परंपरा रौप्य महोत्सवात पोहचली.जातीय सलोखा राष्ट्रीय एकात्मता कायम राखण्यासाठी येथील बज्म शमा-ए-अदब या संस्थेकडून गत २५ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. याद्वारे मुशायरे व कवी संमेलनाचे आयोजन करून जनजागृती करण्याचे काम होत आहे. येथील सेवानिवृत्त अभियंता एम.एच. खान दुर्राणी हे जालना शहरातील उर्दू, हिंदी, मराठीचे नामांकित मान्यवर कवी, शायर यांच्या सहकार्याने जातीय सलोखा, प्रेम, आदर, सद्भावना व राष्ट्रीय एकात्मता अखंडता व भारतीय भाषांना उत्तजेन तसेच प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवितात. मुशायरा व हिंदी कवितांची जालनेकरांना मेजवाणी मिळावी म्हणून १० जानेवारी १९९२ रोजी बज्म शमा-ए-अदम, हिंदू मुस्लिम कौमी एकता राष्ट्रीय अखंडता- सदभावना सेवाभावी संस्थेची स्थापना केली. त्यानंतर सुरू झाले दर्जेदार व श्रवणीय अशा मुशायरा व कवितांचे कार्यक्रम. या कार्यक्रमांना जालनेकरांनी डोक्यावर घेतले. २५ वर्षांत तब्बल ३०० मुशायरे झाल्याचे दुर्राणी यांनी सांगितले. यात विविध जाती-धर्माचे लोक आनंदाने सहभागी होऊन आपले कविता, मुशायरे सादर करतात. त्रैभाषिक मुशायरे, कवी संमेलने, १५ आॅगस्ट, २६ जानेवारी, १ मे, दीपावली, ईद, ख्रिसमसनिमित्त मुशायराचे आयोजन करण्यात येते. मुशायरा व कवी संमेलनाची आठवण सांगताना दुर्राणी म्हणाले, ‘मै अकेला ही चलाथा जनीले मंजील- मगर लोग मिलते गये और काफिला बनता गया’ या प्रमाणे शेकडो मुशायरा व कविता सादर करण्यासाठी माझ्यासोबत जोडल्या गेले. जातीय सलोखा, राष्ट्रीय एकात्मता नांदावी म्हणून दुर्राणी यांनी ईद व त्यौहार की खुशीयाँ आओ मनाए हम मिलकर, कौमी एक जहेती और इन्सानियत की शान बढाये हम मिलकर, भारत देश नाम हुआ उँचा सारे देश मे जीस से हफिज, प्रेम अहिंसा की हरसू वो शमा जलाये हम मिलकर यासारख्या मुशायरातून जातीय सलोखा जपला.