शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

मैं अकेलाही चला था...लोग मिलते गये और कारवाँ बनता गया

By admin | Updated: January 6, 2017 00:29 IST

जालना : ‘मै अकेला ही चला था जनीबे मंजील- मगर लोग मिलते गये और कारवॉं बनता गया’ या प्रमाणे जालन्यातील मुशायरा व हिंदी व मराठी कवितांची परंपरा रौप्य महोत्सवात पोहचली.

जालना : ‘मै अकेला ही चला था जनीबे मंजील- मगर लोग मिलते गये और कारवॉं बनता गया’ या प्रमाणे जालन्यातील मुशायरा व हिंदी व मराठी कवितांची परंपरा रौप्य महोत्सवात पोहचली.जातीय सलोखा राष्ट्रीय एकात्मता कायम राखण्यासाठी येथील बज्म शमा-ए-अदब या संस्थेकडून गत २५ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. याद्वारे मुशायरे व कवी संमेलनाचे आयोजन करून जनजागृती करण्याचे काम होत आहे. येथील सेवानिवृत्त अभियंता एम.एच. खान दुर्राणी हे जालना शहरातील उर्दू, हिंदी, मराठीचे नामांकित मान्यवर कवी, शायर यांच्या सहकार्याने जातीय सलोखा, प्रेम, आदर, सद्भावना व राष्ट्रीय एकात्मता अखंडता व भारतीय भाषांना उत्तजेन तसेच प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवितात. मुशायरा व हिंदी कवितांची जालनेकरांना मेजवाणी मिळावी म्हणून १० जानेवारी १९९२ रोजी बज्म शमा-ए-अदम, हिंदू मुस्लिम कौमी एकता राष्ट्रीय अखंडता- सदभावना सेवाभावी संस्थेची स्थापना केली. त्यानंतर सुरू झाले दर्जेदार व श्रवणीय अशा मुशायरा व कवितांचे कार्यक्रम. या कार्यक्रमांना जालनेकरांनी डोक्यावर घेतले. २५ वर्षांत तब्बल ३०० मुशायरे झाल्याचे दुर्राणी यांनी सांगितले. यात विविध जाती-धर्माचे लोक आनंदाने सहभागी होऊन आपले कविता, मुशायरे सादर करतात. त्रैभाषिक मुशायरे, कवी संमेलने, १५ आॅगस्ट, २६ जानेवारी, १ मे, दीपावली, ईद, ख्रिसमसनिमित्त मुशायराचे आयोजन करण्यात येते. मुशायरा व कवी संमेलनाची आठवण सांगताना दुर्राणी म्हणाले, ‘मै अकेला ही चलाथा जनीले मंजील- मगर लोग मिलते गये और काफिला बनता गया’ या प्रमाणे शेकडो मुशायरा व कविता सादर करण्यासाठी माझ्यासोबत जोडल्या गेले. जातीय सलोखा, राष्ट्रीय एकात्मता नांदावी म्हणून दुर्राणी यांनी ईद व त्यौहार की खुशीयाँ आओ मनाए हम मिलकर, कौमी एक जहेती और इन्सानियत की शान बढाये हम मिलकर, भारत देश नाम हुआ उँचा सारे देश मे जीस से हफिज, प्रेम अहिंसा की हरसू वो शमा जलाये हम मिलकर यासारख्या मुशायरातून जातीय सलोखा जपला.