शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
5
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
6
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
7
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
8
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
9
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
10
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
11
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
12
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
13
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
14
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
15
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
16
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
17
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
18
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
19
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
20
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...

खतांची शेकडो पोती भिजली

By admin | Updated: June 5, 2017 00:32 IST

औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील मालधक्क्यावर रेल्वेने आलेली खतांची शेकडो पोती शनिवारी (दि.३) रात्री पडलेल्या पावसामुळे भिजली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील मालधक्क्यावर रेल्वेने आलेली खतांची शेकडो पोती शनिवारी (दि.३) रात्री पडलेल्या पावसामुळे भिजली. उघड्यावर पडलेली खतांची पोती वाचविण्यासाठी ताडपत्री टाकण्यात आली. परंतु तरीही खतांचा बचाव होऊ शकला नाही.रेल्वेस्टेशन मालधक्क्यावर दोन दिवसांपूर्वी आलेल्या मालगाडीतील खतांची पोती उघड्यावर उतरविण्यात आली होती. ही पोती उचलण्याचे काम सुरू होते. शनिवारी रात्री पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे खतांची अनेक पोती भिजली. ही पोती वाचविण्यासाठी ताडपत्री टाकण्यात आली. मात्र तरीही अनेक पोती भिजली. यात अनेक पोत्यांमधील दाणेदार खताचा (१०-२६-२६ आणि १४-३५-१४) चक्क चिखल झाला होता. याठिकाणी युरियाचीही अनेक पोती भिजलेली दिसून आली. पाण्यामुळे दाणेदार युरियाची पोती कडक झाली होती. ही भिजलेली पोती रविवारी (दि.४) तशीच ट्रकमध्ये लोड केली जात होती. आधीच शेतकरी अनेक अडचणींना तोंड देत आहे. त्यात पेरणीपूर्वीच खत भिजण्याचा प्रकार झाला. ही पोती अशीच शेतकऱ्यांपर्यंत जाईल, त्यामुळे त्याची गुणवत्ता किती कायम राहील, असा प्रश्न निर्माण होत आहे.रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, मालधक्क्यावर खत आले आहे. परंतु पावसात भिजण्याच्या प्रकाराविषयी काहीही माहीत नाही.