शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
5
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
6
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
7
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
8
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
9
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
10
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
11
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
12
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
13
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
14
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
15
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
16
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
17
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
18
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
19
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
20
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

जिल्ह्यात दिवसाकाठी जळताहेत शेकडो रोहित्र; शेतकरी त्रस्त

By admin | Updated: November 2, 2016 01:08 IST

जालना :विजेचा कमी अधिक दाब होत असल्याने दिवसाकाठी शेकडो जळत आहेत.

जालना : यंदा पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे रबी हंगामातील पिकांना देण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मात्र विजेचा कमी अधिक दाब होत असल्याने दिवसाकाठी शेकडो जळत आहेत. महावितरणकडूनही रोहित्र दुरूस्त टाळाटाळ होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जालना जिल्ह्यात महावितरणचे दोन विभाग आहे. विभाग एकमध्ये जालना, बदनापूर, भोकरदन , जाफराबाद तर दोन मध्ये मंठा परतूर, घनसावंगी, अंबड या तालुक्यांचा समावेश आहे. आठ तालुक्यात मिळून ६३ व १०० केव्हीएची १५ हजार रोहित्र आहेत. मात्र अनेक रोहित्रांची नियमित देखभाली नसल्याने तसेच शेतकरी थेट आकडे टाकत असल्याने रोहित्रांवर क्षमतेक्षा अधिक भार वाढून ते जळण्याचे प्रमाण वाढले आहे. महावितरणच्या म्हणण्यानुसार दिवसाकाठी दहा रोहित्र जळत असले तरी जिल्ह्यात शेकडो रोहित्र दररोज जळतात अथवा बिघाड होत असल्याचे चित्र आहे. रोहित्र जळाल्याने पाणी असूनही शेतकऱ्यांना ते पिकांस देण्यास अडचणी येत आहेत. महावितरणचे अधीक्षक अभियंता बी.टी. जाधव म्हणाले, ३० ते ४० रोहित्रांची दुरूस्ती बाकी आहे. रोहित्र दुरूस्तीसाठी चार एजन्सी आहेत. त्यांच्याकडून तात्काळ रोहित्र दुरूस्त करून घेण्यात येते. शेतकऱ्यांनी थेट आकडे टाकू नये, दाब योग्य राहण्यासाठी कॅपिसीटरचा वापर करावा. त्यामुळे रोहित्र जळणार नाहीत. शेतकऱ्यांनी अथवा ग्रामीण भागात आकडे वापरू नये. आकड्यांमुळे वीज वाहिनीसोबतच रोहित्रांवर दाब येऊन मोठे बिघाड होतात. वीजमीटर घेऊन व महावितरणने सांगितलेल्या नियमानुसार वीज वापर केल्यास शेतकऱ्यांची गैरसोय होणार नसल्याचे महावितरणचे अधिकारी सांगतात. (प्रतिनिधी)