शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

‘अर्थ’कारणाच्या खेळात शेकडो प्रवाशांचा मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 01:12 IST

राजकुमार जोंधळे , लातूर जिल्ह्यातील रस्त्यावर भरधाव वेगात धावणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीतील ‘अर्थ’कारणाच्या खेळात गेल्या दोन वर्षांत शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत.

राजकुमार जोंधळे , लातूरजिल्ह्यातील रस्त्यावर भरधाव वेगात धावणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीतील ‘अर्थ’कारणाच्या खेळात गेल्या दोन वर्षांत शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत. कल्लूरनजीकच्या घटनेनंतर प्रशासनाचा धाक ओसरल्याचेच दिसून येते. बिनधास्त आणि बिनदिक्कतपणे सुरु असलेली अवैध प्रवासी वाहतूक मोडीत काढण्यासाठी परिवहन विभाग आणि पोलिस प्रशासन पुढाकार घेणार का? हाच सध्या कळीचा मुद्दा आहे. महिन्याकाठी ‘मंथली’च्या नावाखाली या व्यवसायात लाखो रुपयांची आार्थिक उलाढाल होत असल्याने, यावर कोणालाच कारवाई करावीशी वाटत नाही. अनेकांचे आर्थिक ‘गणित’ या व्यवसायात गुंतल्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला पाठबळ दिले जात आहे. याच पाठबळामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या रस्ता अपघातात शेकडो प्रवाशांचा बळी गेला आहे.