शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

शेकडो बोअर फेल, ७० हातपंप बंद

By admin | Updated: February 18, 2016 23:46 IST

लक्ष्मण तुरेराव, धर्माबाद तालुक्यात पाणीटंचाई भासत असून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बहुतांश शेतकरी, नागरिक घरगुती ठिकाणी व शेतात बोअर मारत आहेत़

लक्ष्मण तुरेराव, धर्माबादतालुक्यात पाणीटंचाई भासत असून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बहुतांश शेतकरी, नागरिक घरगुती ठिकाणी व शेतात बोअर मारत आहेत़ पाणीपातळी खूपच खाली गेल्याने शेकडो बोअर व ७० ते ८० हातपंप बंद पडले आहेत़ त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे़धर्माबाद तालुक्यात बाभळी बंधारा सोडला तर एकही गुंठा शासनाच्या ओलिताखाली नाही़ तोही बाभळी बंधारा दोन वर्षांपासून कोरडाच पडला आहे़ सतत दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्याने नदी, तलाव, विहीरी कोरड्या पडल्या आहेत़ पाणीपातळीही खालावल्याने बहुतांश ठिकाणचे हातपंप बंद पडले आहेत़ जनावरांच्या पाणी, चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतात पैसे खर्च करूनबोअर मारत आहेत़ एक बोअर फेल गेला तर दोन-तीन ठिकाणी बोअर मारत असले तरीही फेल ठरत आहे़ असे एका-एका शेतकऱ्याने तीन-तीन ठिकाणी बोअर मारले तरीही पाणी लागत नसल्याने ते चिंताग्रस्त होत आहेत़ गोदावरी नदीकाठच्या शेतातही बोअरला पाणी लागत नाही़ तर डोंगराळ भागात आहे ते बोअरचे पाणी आटत आहे़ नदी, तलाव, विहिरी कोरड्या पडल्याने जनावरांना पाणी मिळणे अवघड झाले़