शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

दिवाळीसाठी शंभरावर बसेस

By admin | Updated: October 22, 2014 01:18 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यासह परिसरातील अनेक नागरिक विविध कामांसाठी पुणे, औरंगाबाद, नाशिक आदी विविध भागात वास्तव्यास आहेत़ दिवाळी सणानिमित्त या नागरिकांचा ओढा गावाकडे

उस्मानाबाद : जिल्ह्यासह परिसरातील अनेक नागरिक विविध कामांसाठी पुणे, औरंगाबाद, नाशिक आदी विविध भागात वास्तव्यास आहेत़ दिवाळी सणानिमित्त या नागरिकांचा ओढा गावाकडे असल्याने त्यांची गैरसोय होवू नये म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाकडून जवळपास १०० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे़उस्मानाबाद शहरासह परिसरातील अनेक नागरिक पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक शहरात कामानिमित्त वास्तव्यास आहेत़ विशेषत: खासगी नोकरीसाठी गेलेल्या युवकांची, कुटुंबाची संख्या यात अधिक आहे़ दिवाळी हा महत्त्वाचा सण असल्याने ही मंडळी गावाकडे परततात़ मात्र, गावाकडे परतणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने बसेससह इतर वाहनाअभावी प्रवाशांची गैरसोय ठरलेली असते़ ही गैरसोय टाळण्यासाठी उस्मानाबाद आगाराने जवळपास १०० बसेसचे नियोजन केले आहे़ सद्यस्थितीत उस्मानाबाद आगारातून सहा, उमरगा आगारातून नऊ, भूम आगारातून १३, तुळजापूर विभागातून सहा, कळंब आगारातून पाच बसेस पुणे मार्गावर सोडण्यात आल्या आहेत़ तर नाशिककडे कळंब आगारातून एक, औरंगाबादकडे उमरगा आगारातून दोन तर साताऱ्याकडे तुळजापूर आगारातून एक बस असे जादा बसेसचे नियोजन असून, आवश्यकतेनुसार बसेस वाढविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले़ शिवाय पुणे येथील पिंपरी चिंचवड, इंजिनिअरिंग महाविद्यालय, शिवाजीनगर, स्वारगेट येथील बसस्थानकावर दहा कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत असून, हे या भागातील प्रवाशांची सोय पाहत असल्याचे विभाग नियंत्रक नवनित भानप यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)