शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

ई-पॉस प्रणालीत हिंगोली तिसरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:40 IST

जिल्हा पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉस मशिनचा पुरवठा करण्यात आला आहे. त्याद्वारे आधार बेस्ड् व्यवहारांचे प्रमाण ५0 टक्क्यांवर गेले असून हिंगोली जिल्हा राज्यात तिसºया क्रमांकावर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉस मशिनचा पुरवठा करण्यात आला आहे. त्याद्वारे आधार बेस्ड् व्यवहारांचे प्रमाण ५0 टक्क्यांवर गेले असून हिंगोली जिल्हा राज्यात तिसºया क्रमांकावर आहे.या योजनेत काही महिन्यांपूर्वी ई-पॉस मशिनचे वितरण केल्यानंतर आधार व्हेरिफाईड व्यवहार करण्याचा सराव करण्यास दुकानदारांना सांगण्यात आले होते. मात्र दैनंदिन कामाच्या फेºयात दुकानदारांनी त्याला फाटा दिला. त्यानंतर प्रशासनाने सक्ती केली. आधार बेस्ड् व्यवहारच करण्यास सांगितले. असे व्यवहार न करणाºयांवर कारवाईचा इशारा दिला. दुकानांची तपासणी केली. तेव्हा अशा व्यवहारांचे प्रमाण ५0 टक्क्यांच्या पुढे सरकले होते. आता एवढे प्रमाण कायम आहे. यापुढेही त्यात वाढ होणे शक्य आहे. मात्र कनेक्टिव्हिटी व इतर अडचणींमुळे ते शक्य होत नसल्याचे दुकानदारांचे म्हणने आहे. तर हे प्रमाण आणखी वाढण्यासाठी दुकानदारांनी योग्य ते प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी लतिफ पठाण यांनी केले आहे.राज्यातील ५२ हजार दुकानांपैकी ५१ हजार दुकानांत ई-पॉस मशिन आहेत. या सर्व दुकानांतून झालेल्या १.१३ कोटी व्यवहारांपैकी ३७.४५ लाख व्यवहार हे आधार बेस्ड झालेले आहेत.