शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

हिंगोलीची भाजी मंडई अस्वच्छतेच्या विळख्यात

By admin | Updated: July 11, 2017 23:45 IST

हिाी : येथील भाजीमंडई मागील अनेक वर्षांपासून अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिाी : येथील भाजीमंडई मागील अनेक वर्षांपासून अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे. शिवाय आवश्यक सुविधाही नसल्याने भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. येथील सुविधेकडे मात्र पालिका दुर्लक्ष करीत आहे. मागील अनेक वर्षांपासून हिंगोली शहरातील भाजीमंडईत आवश्यक सुविधा नाहीत. पालिका प्रशासनही याकडे मात्र गांभीर्याने लक्ष देत नाही. परिसरात सार्वजनिक ठिकाणी कचराकुंडी नसल्यामुळे ओला व सुका कचरा उघड्यावरच फेकला जातो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते, शिवाय नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय या ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांना ओटेही नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील विक्रेते खाली बसूनच भाजीपाला विकतात. जनावरांचा मुक्त संचार भाजीमंडई परिसरात जनावरांचा मुक्त संचार असतो. त्यामुळे जनावरे अनेकदा अंगावर धावून येत आल्याचेही ग्राहकांतून सांगितले जात होते. त्यामुळे मोकाट गुरांचा बंदोबस्त करणे तितकेच महत्वाचे आहे. उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यातील पॉलिथिन जनावरांच्या पोटात जाते. त्यामुळे भाजीमंडईत कचराकुंडी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. शिवाय येथील आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास विक्रेते व नागरिकांची गैरसोय टळेल. परंतु वारंवार पाहणी करूनही अधिकारी काहीच करीत नाहीत.