शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

केज तालुक्यातील २० गावांत ‘हाय अलर्ट’

By admin | Updated: September 26, 2016 00:14 IST

मधुकर सिरसट , केज बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांना वरदान ठरलेलेले मांजरा धरण रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या नोंदीनुसार ७५ टक्के भरले आहे

मधुकर सिरसट , केज बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांना वरदान ठरलेलेले मांजरा धरण रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या नोंदीनुसार ७५ टक्के भरले आहे. पाच वर्षानंतर तीन जिल्ह्यांतील ७३ गावांच्या सिंचनाचा आणि ६१ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. कोणत्याही क्षणी मांजराचे दरवाजे उघडण्यात येणार असल्यामुळे धरणाखालील २० गावांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील मांजरा, केजडी, बोभाटी, खटकळी, होळना, लेंडी मारवड नदी या नद्यांसह नाल्या-ओढ्यांना मोठमोठे पूर आले होते. उंदरी, हादगाव, चिंचोलीमाळी, येवता, भालगाव, सौंदना, केवड, वरपगाव या गावांच्या नदीपात्रात पाणी न मावल्यामुळे पुराचे पाणी शेतात गेले. परिणामी सुपीक जमीन धुऊन गेली आहे. त्यामुळे शेतीचे आणि पिकाचे नुकसान झाले. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या नोंदीनुसार २२४ दलघमी क्षमता असलेल्या मांजरा धरणात १८१.४८० दलघमी एवढा पाणीसाठा वाढला आहे. पाणी पातळी ६४१.३२ मीटर एवढी असून, जिवंत पाणी साठ्याची टक्केवारी ७५ टक्के एवढी आहे, तर मृतसाठ्यासह ही टक्केवारी ८०.९८ टक्के एवढी असल्याची माहिती मांजरा धरणाचे शाखाधिकारी अनिल मुळे यांनी दिली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघ ४०० क्युमेक प्रती सेकंद या वेगाने आहे.