शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

शेतकरी कुटुंबियांसाठी मदतीचा ओघ सुरू...

By admin | Updated: September 8, 2015 00:39 IST

औरंगाबाद : बीड व लातूरच्या शेतकऱ्यांना आम्ही फक्त आमच्या खिशातून दिले; परंतु आता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आधार म्हणून शेकडो हात पुढे आले आहेत.

औरंगाबाद : बीड व लातूरच्या शेतकऱ्यांना आम्ही फक्त आमच्या खिशातून दिले; परंतु आता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आधार म्हणून शेकडो हात पुढे आले आहेत. इतरांनी दिलेली मदत आम्ही आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही फक्त पोस्टमन आहोत, अशी भूमिका यावेळी नाना पाटेकर यांनी मांडली. सिडको नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला. यावेळी रोख ७७ हजार रुपये जमा झाले. त्याशिवाय अविनाश चौधरी ५० हजार, बद्रीनाथ खेडकर ३० हजार, केशव कुलकर्णी १५ हजार, प्रकाश कुलकर्णी १५ हजार, प्रतिभा मुळे १५ हजार, बी. पी. सूर्यवंशी ५ हजार, सुभाष पल्लेवार ५ हजार आणि पुण्याच्या सिमेंट कंपनीने २ लाख रुपयांचा धनादेश संयोजकांकडे सुपूर्द केला. मदत कुणाला द्यावी....सर्व काही सरकारनेच करावे, ही भूमिका योग्य नाही, अशी भूमिका नाना व मकरंद यांनी तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी किमान १५ हजार रुपयांचा निनावी (अकाऊंट पेयी) धनादेश मकरंद किंवा माझ्याकडे पाठवावा, त्यावर मागे मोबाईल क्रमांक द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यापुढे आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीचे तीन महिने वगळून उर्वरित ९ महिने हाताला काम दिले पाहिजे, त्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे नाना पाटेकर यांनी सांगितले. त्यासाठी अ‍ॅड. उज्ज्वल निकम, राजीव खांडेकर यांच्यासह फाऊंडेशन सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील तब्बल २०० मुलांना शिकविण्याची जबाबदारी श्यामसुंदर कणके यांनी घेतली आहे. काही मुलांच्या आयाही त्यांच्यासोबत आहेत. या मुलांच्या जेवणाचा खर्च भावेश सराफ व चौधरी यांनी आजपासून उचलला. ४जुगलकिशोर तापडिया यांनी एक लाख शेतकऱ्यांचा विमा काढण्याची जबाबदारी घेतली आहे. ४शहरातील काही बालकांनी दहीहंडी न करता त्यांचे राहिलेले पैसे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या हाती आणून दिले. ४मंगेश कामटे यांनी १ लाख ५ हजार रुपयांचा धनादेश दिला.