शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

मनपाने रोखले साडेतीनशे जणांचे वेतन

By admin | Updated: December 25, 2015 00:07 IST

औरंगाबाद : महानगरपालिका प्रशासनाने मालमत्तेचे विवरणपत्र दाखल न करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद : महानगरपालिका प्रशासनाने मालमत्तेचे विवरणपत्र दाखल न करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात वर्ग १, २ आणि ३ मधील केवळ ३१८ जणांचेच पगार काढण्यात येणार आहेत. परिणामी उर्वरित ३६२ जणांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पगारापासून वंचित राहावे लागणार आहे. मनपा आस्थापनेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांना (वर्ग १ ते ३) त्यांच्या मालमत्तेचे विवरणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यासाठी डिसेंबर २०१४ अखेरपर्यंतची मुदत देण्यात आली होती; परंतु मुदतीत कोणीच विवरणपत्र दाखल केले नव्हते. त्यामुळे चालू वर्षात मनपाच्या प्रशासकीय विभागाने वारंवार मुदतवाढ देऊन संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना मालमत्तेचे विवरणपत्र सादर करण्याचे आदेशित केले; परंतु त्यानंतरही नोव्हेंबर २०१५ पर्यंत केवळ ३१८ जणांनीच असे विवरणपत्र सादर केले. त्यामुळे आता प्रशासकीय विभागाने विवरणपत्र न दाखल केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन करायचे आहे तेवढ्याच अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी लेखा विभागाला सादर करण्यात आली आहे. उर्वरित अधिकारी कर्मचाऱ्यांचे डिसेंबर महिन्याचे वेतन पुढील आदेशापर्यंत करूनये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. मनपात प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील मंजूर पदांची संख्या ८८८ इतकी आहे. त्यापैकी सध्या २९८ पदे रिक्त आहेत. भरलेल्या ६८० पदांपैकी ३१८ जणांनीच विवरणपत्र दाखल केले आहे. त्यात २८ अधिकारी आणि २९० कर्मचारी आहेत.