शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

पावसाने उडाली त्रेधातिरपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:10 IST

जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार आगमन केले आहे. बीड शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नद्या, नाल्यांसह ओढे खळखळून वाहू लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार आगमन केले आहे. बीड शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नद्या, नाल्यांसह ओढे खळखळून वाहू लागले आहेत. त्यातच मंगळवारी बीड शहरात तब्बल चार तास मुसळधार पाऊस झाल्याने सर्व रस्ते जलमय झाले होते. बीड नगर पालिकेतील वादामुळे नाल्यांची वेळच्यावेळी सफाई होत नाही. त्यामुळे पाणी रस्त्यावर आले. याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागला. त्यामुळे पालिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. सोमवारी दुपारीही पावसाने एक तास जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर वरूणाराजाने उघडीप दिली. परंतु पुन्हा पहाटे रिमझीम पावसाला सुरूवात झाली.दहा वाजेनंतर मात्र मुसळधार पावसाला बीडमध्ये सुरूवात झाली होती. तसेच परळी, अंबाजोगाई व गेवराईमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली.सायंकाळी चार वाजेच्या सुमारास आष्टी, पाटोदा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे बिंदुसरा नदीला पुन्हा एकदा पूर आला होता. तसेच छोटी-मोठ्या नद्या, नाल्या, ओढेही खळखळून वाहू लागल्याचे चित्र दिसून येत होते.