शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

जिल्ह्यात उष्णतेची लाट; बालकांना आजार

By admin | Updated: April 24, 2016 23:25 IST

हिंगोली : दिवसेंदिवस सूर्य आग ओकू लागला असून जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. परिणामी, लहान बालकांना उन्हामुळे विविध आजार जडत आहेत.

हिंगोली : दिवसेंदिवस सूर्य आग ओकू लागला असून जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. परिणामी, लहान बालकांना उन्हामुळे विविध आजार जडत आहेत. त्यात उष्माघातामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत आहे.हिंगोली जिल्ह्यात तापमान वाढत चालले आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत असून उन्हात घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. तापमान वाढत असल्याने लहान बालकांना विविध आजार जडत आहेत. नेहमी गजबजणाऱ्या ठिकाणी उन्हामुळे शुकशुकाट दिसून येत आहे. लग्नसराई सुरू असल्याने अनेकांना उन्हातच घराबाहेर पडावे लागत असल्याचे चित्र आहे. तापमान वाढत असल्याने झपाट्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे बालकांना ताप, डोके दुखणे, चक्कर येणे यासह विविध आजार जडत असून उपचारासाठी रूगणालयात गर्दी होत आहे. मजुरी करणारे व शेतकऱ्यांनी शक्यतो सकाळी लवकर कामे करावीत व दुपारी आराम करावा. त्यानंतर सायंकाळी सावलीत कामे केल्यास उष्माघातापासून बचाव होऊ शकतो. जिल्हा दुष्काळाच्या संकटात सापडला असून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यात ग्रामीण भागात भर उन्हातच ग्रामस्थांना पाण्याच्या शोधार्थ भटकावे लागत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)