शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

उष्णतेची लाट कायम

By admin | Updated: May 19, 2016 00:11 IST

औरंगाबाद : शहरातील उष्णतेची लाट बुधवारीही कायम राहिली. सूर्याच्या स्थितीमुळे कमाल तापमानात आणखी वाढ झाली. त्यामुळे शहरवासीयांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागल्या.

औरंगाबाद : शहरातील उष्णतेची लाट बुधवारीही कायम राहिली. सूर्याच्या स्थितीमुळे कमाल तापमानात आणखी वाढ झाली. त्यामुळे शहरवासीयांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागल्या. दरम्यान दुपारनंतर मात्र काही भागात ऊन सावलीचा खेळही बघायला मिळाला. शहरात दोन दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. मंगळवारी शहराचे तापमान ४२ अंशांवर पोहोचले होते. त्यानंतर आज बुधवारी हा पारा आणखीनच वर चढला. बुधवारी शहरात ४३.८ अंश सेल्शिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली, तर किमान तापमान २८.४ अंश इतके राहिले. सकाळपासूनच सूर्य प्रखरतेने आग ओकत होता. सध्या सूर्य पृथ्वीच्या मध्यावर म्हणजेचशहरातील उष्णतेच्या लाटेचा चोरट्यांनी बुधवारी फायदा उचलला. उन्हामुळे ओस पडलेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी भरदिवसा २० हजार रुपये लुटले. ही घटना बेगमपुरा परिसरातील इब्राहिम शहा कॉलनीत घडली. पहाडसिंगपुरा परिसरातील इब्राहिम शहा कॉलनी येथील रहिवासी अमिनाबेगम सय्यद कासीम (५९) यांना कुटुंबासह अजमेर, दिल्ली येथे दर्शनासाठी जायचे आहे. त्याची पूर्व तयारी म्हणून कपडे आणि अन्य खरेदी सुरू केली होती. आज बुधवारी दुपारी त्यांचा मुलगा फारुख यांनी खरेदीसाठी घरून रोख २० हजार रुपये आणि जेवणाचा डबा घेऊन शहरात येण्याचे फोनवरून सांगितले. एका बॅगमध्ये रोख रक्कम आणि दुसऱ्या बॅगेत मुलाच्या जेवणाचा डबा घेऊन त्या घरून शहरात जाण्यासाठी रोडवर आल्या. उन्हाचा चटका वाढल्याने रस्ता सुनसान होता.दोन बॅगा घेऊन रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या एकट्या महिलेस पाहून आरोपी शेख इकबाल (बाली) याने भर रस्त्यात त्यांना गाठले आणि चाकू लावला.पैसे दे अन्यथा तुला चाकूने भोसकतो, अशी धमकी दिली. चाकूमुळे घाबरलेल्या अमिनाबेगम यांनी तातडीने रोख रक्कम असलेली बॅग लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने ती बॅग हिसकावून तेथून पळ काढला. याप्रसंगी त्यांनी (पान २ वर)४६ अंशांचा विक्रमऔरंगाबाद शहरात दरवर्षीच मे महिन्यात कमाल तापमान हे सरासरी ४४ अंश सेल्शिअसपर्यंत पोहोचते. ४आतापर्यंतचा इतिहास पाहता शहरात १९०५ मध्ये २५ मे रोजी सर्वाधिक ४६ अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झालेली असल्याची माहिती हवामान खात्याच्या सूत्रांनी दिली.