शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

विनाऔषधी सुदृढ आरोग्य शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:39 IST

मानवी शरीर हे औषधांच्या दृष्टीने बनलेलेच नाही. एक औषध घेईपर्यंत आजाराचे स्वरूप बदलून जाते. औषधींनी तात्काळ फायदा मिळतो; परंतु भविष्यात या औषधांचा शरीरावर क ाहीना काही विपरीत परिणाम दिसतो.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मानवी शरीर हे औषधांच्या दृष्टीने बनलेलेच नाही. एक औषध घेईपर्यंत आजाराचे स्वरूप बदलून जाते. औषधींनी तात्काळ फायदा मिळतो; परंतु भविष्यात या औषधांचा शरीरावर क ाहीना काही विपरीत परिणाम दिसतो. जेवणाप्रमाणे औषधी घेण्याचा कल दिसतो. मात्र, योग्य आणि संतुलित आहार घेऊन विनाऔषधी सुदृढ आरोग्य प्राप्त करणे शक्य असल्याचे प्रतिपादन डॉ. बिश्वरूप रॉय चौधरी यांनी केले.इंडो-वेतनाम बोर्ड आणि लोकमत यांच्या वतीने रविवारी (दि. २४) तापडिया नाट्यमंदिरात ‘फूड अ‍ॅज मेडिसिन’ या विषयावर वैद्यकीय आहार प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकमत टाइम्स कॅम्प्स क्लब हे या कार्यक्रमाचे फोरम पार्टनर होते. यावेळी डॉ. बिश्वरूप रॉय चौधरी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष संदीप बिश्नोई, इंडो-वेतनाम मेडिकल ग्रुपच्या रेखा सिंग, नागेंद्र सिंग, परमिंदर रियात यांची उपस्थिती होती.यावेळी डॉ. चौधरी म्हणाले, किडनी स्टोन, ट्यूमर, कॅन्सर, रक्तदाब, मधुमेह, वायरल फिव्हर अशा अनेक आजारांना व्यक्ती आज सामोरे जात आहे. या आजारांची कारणे, बचाव कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.