शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

आरोग्य यंत्रणा हादरली! एकाच दिवशी तिघांचा डेंग्यूने मृत्यूचा संशय, उपसंचालकांची गावात धाव

By संतोष हिरेमठ | Updated: September 9, 2022 18:05 IST

शेवगा गावात काही दिवसांपासून तापेच्या रुग्णांची संख्या वाढली आहे़.

औरंगाबाद : येथील तालुक्यातील शेवगा गावात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. डेंग्यू आजाराने तिघांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे़ दरम्यान, वैद्यकीय पथकाने गावात जाऊन पाहणी केली. त्यांचा  मृत्यू डेंग्यूने झालेला नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले होते. या घटनेनंतर आज आरोग्य उपसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत यांनी आणि संपूर्ण आरोग्य पथकाने गावात धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. उपसंचालक डॉ गोल्हाईत, जिल्हा आरोग्य अधिकार डॉ. अभय धानोरकर,  जिल्हा हिवताप अधिकारी रवींद्र ढोले आणि आरोग्य पथक  शेवगा येथे दाखल झाली.  यावेळी ग्रामस्थांना डेंग्यूविषयी माहिती दिली. 

 शेवगा गावात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़. गोलटगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या शेवगा गावात काही दिवसांपासून तापेच्या रुग्णांची संख्या वाढली आहे़. अशातच तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना  तिघांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने गावामध्ये अफवांचे पेव फुटले. तिघांचा मृत्यू डेंग्यूने झाल्याची चर्चा रंगली. ही बाब  गंभीरतेने घेत आरोग्य  गावात धाव घेऊन उपाययोजना केल्या.

त्यांचे मृत्यू इतर आजारानेशेवगा गावातील तिघांचा बुधवारी मृत्यू झाला आहे़ वास्तविकता यात एका रुग्णाचा मृत्यू ह्दयविकाराने, दुसऱ्या रुग्णाचा न्यूमोनियाने मृत्यू झाला आहे़े.  एकाचा अहवाल अप्राप्त असल्याने मृत्यूचे नेमके कारण सांगणे अशक्य आहे़.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdengueडेंग्यू