शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

आरोग्य यंत्रणा हादरली! एकाच दिवशी तिघांचा डेंग्यूने मृत्यूचा संशय, उपसंचालकांची गावात धाव

By संतोष हिरेमठ | Updated: September 9, 2022 18:05 IST

शेवगा गावात काही दिवसांपासून तापेच्या रुग्णांची संख्या वाढली आहे़.

औरंगाबाद : येथील तालुक्यातील शेवगा गावात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. डेंग्यू आजाराने तिघांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे़ दरम्यान, वैद्यकीय पथकाने गावात जाऊन पाहणी केली. त्यांचा  मृत्यू डेंग्यूने झालेला नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले होते. या घटनेनंतर आज आरोग्य उपसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत यांनी आणि संपूर्ण आरोग्य पथकाने गावात धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. उपसंचालक डॉ गोल्हाईत, जिल्हा आरोग्य अधिकार डॉ. अभय धानोरकर,  जिल्हा हिवताप अधिकारी रवींद्र ढोले आणि आरोग्य पथक  शेवगा येथे दाखल झाली.  यावेळी ग्रामस्थांना डेंग्यूविषयी माहिती दिली. 

 शेवगा गावात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़. गोलटगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या शेवगा गावात काही दिवसांपासून तापेच्या रुग्णांची संख्या वाढली आहे़. अशातच तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना  तिघांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने गावामध्ये अफवांचे पेव फुटले. तिघांचा मृत्यू डेंग्यूने झाल्याची चर्चा रंगली. ही बाब  गंभीरतेने घेत आरोग्य  गावात धाव घेऊन उपाययोजना केल्या.

त्यांचे मृत्यू इतर आजारानेशेवगा गावातील तिघांचा बुधवारी मृत्यू झाला आहे़ वास्तविकता यात एका रुग्णाचा मृत्यू ह्दयविकाराने, दुसऱ्या रुग्णाचा न्यूमोनियाने मृत्यू झाला आहे़े.  एकाचा अहवाल अप्राप्त असल्याने मृत्यूचे नेमके कारण सांगणे अशक्य आहे़.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdengueडेंग्यू