शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

घाटीत दिव्यांगांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:01 IST

घाटी रुग्णालयात अपंगांचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या दिव्यांगांचे मंगळवारी प्रचंड हाल झाले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात अपंगांचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या दिव्यांगांचे मंगळवारी (दि. २६) प्रचंड हाल झाले. सकाळी एकीकडे तीन तास सर्व्हर ठप्प होते. तर दुसरीकडे बाह्यरुग्ण विभागात गर्दी टाळण्यासाठी भर उन्हात रांगेत उभे राहण्याची वेळ दिव्यांगांवर घाटी प्रशासनाने आणली. याविषयी दिव्यांगांनी तीव्र संताप व्यक्त केला.विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या दिव्यांगांची घाटीत मोठी गर्दी होती. नियोजित दिवशी सकाळी ९ वाजेपासून दिव्यांगांना अपंग प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया सुरू होते. मंगळवारी सकाळीच आॅनलाइन प्रणालीचे सर्व्हर बंद पडले. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियाच ठप्प पडली. यंत्रणा सुरळीत होण्यासाठी थेट बंगळुरु आणि मुंबई येथील अधिकाºयांशी संपर्क साधण्याची वेळ आली. या सगळ्यात तीन तास उलटून गेले.दुसरीकडे बाह्यरुग्ण विभागात गर्दी टाळण्यासाठी ११६, ११७ वॉर्डांच्या पाठीमागील भागातून दिव्यांगांची रांग लावण्यात आली. सकाळी ११ वाजता सर्व्हर सुरूझाले; परंतु सकाळी ८ वाजेपासून दुपारी २ पर्यंत उन्हात रांगेत उभे राहण्याची वेळ दिव्यांगांवर आली. दुपारी एक वाजेपर्यंत अवघे ४५ प्रमाणपत्र देण्यात होते. त्यानंतर सायंकाळपर्यंत ११७ प्रमाणपत्रांचे वितरण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शेडअभावी दिव्यांगांचे हाल झाले.बसण्याची आणि पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नव्हती. घाटी प्रशासनाने कोणतीही सुविधा केली नसल्याची खंत अपंग प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांनी व्यक्त केली. जिल्हा शल्यचिकित्सकांनीही प्रमाणपत्र वितरणाची जबाबदारी पार पाडली पाहिजे,असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या.