शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

देशातील निम्मे मातामृत्यू महाराष्ट्रात

By admin | Updated: July 10, 2014 01:15 IST

माधवी वाकोडकर, औरंगाबाद देशातील माता मृत्यूंमध्ये प्रगतिशील म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्राचे नाव आघाडीवर आहे.

माधवी वाकोडकर, औरंगाबाददेशातील माता मृत्यूंमध्ये प्रगतिशील म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्राचे नाव आघाडीवर आहे. आज देशात लाखामागे माता मृत्यूचे प्रमाण १७८ असून यातील निम्मे मृत्यू (सरासरी ८७) एकट्या महाराष्ट्रात होतात. केंद्र सरकार गेल्या अनेक वर्षांपासून देशात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबवीत आहे. या माध्यमातून मातांच्या आरोग्याकडे लक्ष दिले जात आहे. माता, अर्भक व नवजात शिशूंचा मृत्यू रोखणे हे या मोहिमेचे लक्ष्य आहे. एसआरएस (सॅम्पल रजिस्ट्रेशन स्कीम- नमुना नोंदणी पद्धती) या केंद्र सरकारच्या सर्वेक्षण टीमच्या पाहणी अहवालानुसार आरोग्य यंत्रणा व व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. या टीमद्वारे मातामृत्यू दरासंदर्भातील पाहणी दर तीन वर्षांनी केली जाते. ही पाहणी जिल्ह्यांतर्गत केली जाते. मात्र, अहवाल सादर करताना संपूर्ण राज्याची सद्य:स्थिती काय आहे याचा अहवाल तयार केला जातो.गरोदर मातांना सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये खालील सुविधा मोफत मिळतात.1 प्रसूती, मोफत सिझेरियन (शस्त्रक्रिया)2 प्रसूतीसंदर्भातील औषधे व अन्य साहित्य3 प्रयोगशाळेतील आवश्यक तपासण्या4 प्रसूतीपश्चात मातेला आहार5 प्रसूतीसाठी लागणारा आवश्यक रक्तपुरवठा6 प्रसूतीसाठी घरापासून रुग्णालयापर्यंत वाहनव्यवस्था.7 एका आरोग्य संस्थेतून पुढील संदर्भ सेवा देण्यासाठी दुसऱ्या आरोग्य संस्थेत पोहोचविण्यासाठी वाहनव्यवस्था. 8 प्रसूतीपश्चात आरोग्य संस्थेतून घरी पोहोचविण्यासाठी वाहनव्यवस्था.9 शासकीय आरोग्य संस्थेमध्ये गरोदर मातेस विनाशुल्क उपचार देण्यात यावेत. वरील सारणीवरून असे लक्षात येते की, महाराष्ट्रातील मातामृत्यूचे प्रमाण जास्त आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्यातील सध्याचे मातामृत्यूचे प्रमाण देशाच्या तुलनेत कमी आहे. केंद्र सरकारतर्फे जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम राबविला जातो आहे, अशी माहिती एनआरएचएमकडून (नॅशनल रुरल हेल्थ मिशन- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान) मिळाली.नवजात अर्भकांसाठीच्या मोफत सुविधा०-३० दिवसांपर्यंत अर्भकांना सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आरोग्यसेवा.औषधे व साहित्य पुरवठा.जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी नाममात्र दरावर आहार उपलब्ध आहे. रक्तपुरवठा- गरोदरपण प्रसूतीअंतर्गत व प्रसूतीपश्चात मातेला तीव्र रक्ताक्षय प्रसूतीपश्चात रक्तस्राव, सिझेरियन शस्त्रक्रियेच्या मातेस रक्तपुरवठा करण्याची आवश्यकता भासल्यास मोफत रक्तपुरवठा. शिशू जननी सुरक्षा कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरत आहे. विशेषत: ग्रामीण भागात याचा प्रभाव बघायला मिळतो. त्यामुळे मातामृत्यूचे प्रमाणदेखील घटले आहे. त्यासाठी शासन स्तरावर मोठे प्रयत्न केले जातात. हा उपक्रम वर्षभर राबविला जातो. -डॉ. आर.टी. चव्हाण,विभागीय उपसंचालक,आरोग्य सेवारुग्ण फी न आकारणेगरोदर मातांना प्रसूतीसाठी व प्रसूतीपश्चात येणाऱ्या मातांना तसेच ३० दिवसांपर्यंत नवजात अर्भकांना बाह्यरुग्ण, आंतररुग्ण फी, प्रयोगशाळा तपासणी फी असे कोणतेही शुल्क आकारू नये.नवजात शिशूंना मोफतसंदर्भ सेवा देणे.मृत्यूचे प्रमाण वाढण्याची कारणेजनजागृतीची कमतरता, सुविधांचा लाभ पोहोचण्यात अडचणी, सुरक्षिततेचा अभाव , अज्ञान , अंधश्रद्धा व आततायीपणा