शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

आषाढी वारीसाठी अर्ध्या तासाला बस

By admin | Updated: July 14, 2016 01:13 IST

बीड : पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार आगाराकडून बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

बीड : पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार आगाराकडून बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांचा वाढता ओघ पाहता अर्ध्या तासाला एक बसगाडी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे.आषाढीच्या अनुषंगाने १६४ बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ५ जुलैपासून त्या-त्या आगानुसार बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत. बीड आगारातून सर्वाधिक २६ बसगाड्या दररोज मार्गस्थ होत आहेत. मंगळवारपर्यंत ८ बसगाड्या मार्गस्थ होत होत्या. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता बुधवारपासून १५ बसगाड्या सोडण्यात आल्या असल्याचे स्थानकप्रमुख शंकर स्वामी यांनी सांगितले. पावसाने ग्रामीण भागात नवचैतन्य निर्माण झाले आहे. भाविकांचा उत्साह दुपटीने वाढला असून सकाळ आणि सायंकाळच्या वेळी येथील बसस्थानकाला यात्रेचे स्वरूप येत आहे. ग्रामीण भागातील बसगाडीचा स्थानकात प्रवेश होताच पंढरपूरला जाणाऱ्या गाडीची सोय करावी लागत असल्याचे स्थानकप्रमुख एस. व्ही. स्वामी यांनी सांगितले. गुरूवारपासून दिवसाकाठी २६ बसगाड्या सोडण्यात येणार असल्याचे आगार व्यवस्थापक ए. ए. जानराव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)