शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

घोटाळेबाजांना पालकमंत्र्यांनी पाठिशी घातले - विजयसिंह पंडित

By admin | Updated: January 28, 2017 23:52 IST

बीड :घोटाळ्यात दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांनी कारवाई केली नाही, असा आरोप जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केला.

बीड : जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता असतानाही लेखापरीक्षणाची मागणी केली. पारदर्शक कारभारावर भर दिला; पण घोटाळ्यात दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांनी कारवाई केली नाही, असा आरोप जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी येथे शनिवारी पत्रकार परिषदेत केला.यावेळी अप्पासाहेब गव्हाणे, दिगांबर येवले, डॉ. विजयकुमार घाडगे, विष्णू देवकते, जालिंदर पिसाळ यांची उपस्थिती होती. पंडित यांनी पत्रकार परिषदेत अडीच वर्षाच्या जि.प. अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत केलेल्या विविध विकासकामांविषयी माहिती दिली. ते म्हणाले, अध्यक्षपदाची धुरा आली तेव्हा जि.प. अनियमितता व बेकायदेशीर बदल्या व घोटाळ्यांमुळे गाजत होती. विकासकामे राबवितानाच जि.प. ची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला. पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविताना जि.प. चा कारभार पारदर्शक ठेवण्यावर भर दिला. मात्र, अनेक विकास योजनांत शासनाने जि.प. ला निधी दिला नाही. याउलट योजना रखडत कशा राहतील असेच धोरण ठेवले. स्मशानभूमी व दफनभूमीच्या कामांची संचिका जि.प. ने सर्व पूर्तता करुन नियोजन समितीकडे पाठविली होती; परंतु पालकमंत्र्यांनी त्यास मंजुरी दिली नाही. त्यामुळे ही कामे होऊ शकली नाहीत. भाजपच्या कुटील राजकारणामुळे बरीच कामे करता आली नाहीत अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.जि.प. च्या नूतन इमारत बांधकामास सुरुवात, बळीराजा चेतना अभियान, शिक्षकांची वाढीव ७९३ पदे, दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना, आरोग्य विभागाला आकृतीबंधानुसार मिळालेल्या वाढीव जागा, जि.प. ची वेबसाईड, आयएसओ, ई- लर्निंग, डिजिटल स्कूल ही संकल्पना ही चांगली कामे करता आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)