शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज

By admin | Updated: April 22, 2016 00:25 IST

जालना : शहरात नुकताच भाजपाच्या वतीने भव्य असा सामूहिक विवाह सोहाळ उत्साहात पार पडला. यात तब्बल ५५१ जोडपी विवाहबद्ध झाली.

जालना : शहरात नुकताच भाजपाच्या वतीने भव्य असा सामूहिक विवाह सोहाळ उत्साहात पार पडला. यात तब्बल ५५१ जोडपी विवाहबद्ध झाली. त्याअनुषंगाने सामूहिक विवाह सोहळे व्हावेत का? या विषयावर लोकमतने सर्व्हेक्षण करून वाचकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यात ५० टक्के वाचकांनी सामूहिक विवाह सोहळे व्हावेत, असा कौल दिला. लोकमतने प्रश्नावलीच्या माध्यमातून हे सर्व्हेक्षण केले. यात पर्यायी चार प्रश्न विचारण्यात आले. सामूहिक विवाह सोहळे व्हावेत का? या प्रश्नावर ५० टक्के जनता होय म्हणते. ३० टक्के नागरिकांना नाही असे वाटते तर २० टक्के नागरिकांना काहीच म्हणायचे नाही. सामूहिक विवाह सोहळ्यामुळे खर्चात बचत होते का? या प्रश्नावर ४० टक्के म्हणतात बचत होते. तर ५० टक्के जनता म्हणते बचत होत नाही. १० टक्के जनता माहिती नाही असे उत्तर देते. ५० टक्के खर्चावर बोट ठेवत असली तरी अनेकांनी या उपक्रम चांगला असल्याचे म्हटले आहे. दुष्काळी पार्श्वभूमीवर सामूहिक विवाह सोहळे फायद्याचे आहेत का? ८० टक्के नागरिकांनी फायद्याचे सांगितले. १० टक्के जनता नाही म्हणते. तर १० टक्के जनतेला याबाबत काहीच माहीत नाही. सामूहिक विवाह सोहळ्याबाबत जनजागृती गरजेची आहे का? यावर ७० टक्के जनतेने जनजागृती गरजेची असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)१५ टक्के म्हणतात जनजागृती गरजेची नाही. तर १५ टक्के जनता अनभिज्ञ आहे. एकूणच सामूहिक विवाह सोहळे ही संकल्पना चांगली असून, खर्च वाचतो, अनुदान मिळते, प्रमाणपत्र मिळते शिवाय भेटवस्तूही मिळतात असे अनेकांनी सांगून असे विवाह सोहळे काळाची गरज असल्याचे सांगितले. वाढत्या महागाईच्या काळात गरीब जनतेला हा मोठा आधार असल्याचे काहीजण सांगतात.