शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

द्राक्ष बागांच्या आॅक्टोबर छाटणीला वेग!

By admin | Updated: October 10, 2016 00:34 IST

रामनगर : जालना तालुक्यातील कडवंची, नंदापूर तसेच नाव्हा परिसरात द्राक्ष बागांची आॅक्टोबर छाटणी जोरात सुरु आहे.

रामनगर : जालना तालुक्यातील कडवंची, नंदापूर तसेच नाव्हा परिसरात द्राक्ष बागांची आॅक्टोबर छाटणी जोरात सुरु आहे. दुष्काळातून वाचविलेल्या बागापासून द्राक्ष उत्पादकांना यावर्षीचा हंगाम फायदेशिर ठरणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.महाराष्ट्रात द्राक्षाचे गाव म्हणून ओळख निर्माण केलेल्या कडवंची गावाचा आदर्श घेत जिल्ह्यात आता बहुतांश गावात द्राक्ष लागवड होत आहे. कडवंची, नंदापूर, पिरकल्याण, नाव्हा, वरुड, वखारी, सिंधी काळेगाव, उटवद, पाचनवडगावसह तालुक्यातील अनेक गावात द्राक्ष बागा बहरल्या आहेत. गेल्या चार वर्षापासून पडणाऱ्या सततच्या दुष्काळाने द्राक्ष उत्पादकांना चांगलेच जेरीस आणले होते. द्राक्ष बागेपासून मिळणारा सर्व पैसा बागा वाचविण्यावर खर्च करावा लागत असल्याचे रवींद्र क्षीरसागर, सुरेश क्षीरसागर यांनी सांगितले. परंतु यावर्षी परिस्थिती अतिशय चांगली असून येणारा हंगाम निश्चितच द्राक्ष उत्पादकांना आर्थिक स्थैर्य निर्माण करुन देईल, असा विश्वास प्रगतशील शेतकरी विठ्ठलराव क्षीरसागर यांनी व्यक्त केला. कडवंची गावातच जवळपास १२०० एकर द्राक्ष बागा असल्याचे विष्णू क्षीरसागर यांनी सांगितले. बागा वाचविण्यासाठी गतवर्षी अकरा लाखापर्यंतचा खर्च पाण्यावर केला होता. (वार्ताहर)