शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

द्राक्ष बागांच्या आॅक्टोबर छाटणीला वेग!

By admin | Updated: October 10, 2016 00:34 IST

रामनगर : जालना तालुक्यातील कडवंची, नंदापूर तसेच नाव्हा परिसरात द्राक्ष बागांची आॅक्टोबर छाटणी जोरात सुरु आहे.

रामनगर : जालना तालुक्यातील कडवंची, नंदापूर तसेच नाव्हा परिसरात द्राक्ष बागांची आॅक्टोबर छाटणी जोरात सुरु आहे. दुष्काळातून वाचविलेल्या बागापासून द्राक्ष उत्पादकांना यावर्षीचा हंगाम फायदेशिर ठरणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.महाराष्ट्रात द्राक्षाचे गाव म्हणून ओळख निर्माण केलेल्या कडवंची गावाचा आदर्श घेत जिल्ह्यात आता बहुतांश गावात द्राक्ष लागवड होत आहे. कडवंची, नंदापूर, पिरकल्याण, नाव्हा, वरुड, वखारी, सिंधी काळेगाव, उटवद, पाचनवडगावसह तालुक्यातील अनेक गावात द्राक्ष बागा बहरल्या आहेत. गेल्या चार वर्षापासून पडणाऱ्या सततच्या दुष्काळाने द्राक्ष उत्पादकांना चांगलेच जेरीस आणले होते. द्राक्ष बागेपासून मिळणारा सर्व पैसा बागा वाचविण्यावर खर्च करावा लागत असल्याचे रवींद्र क्षीरसागर, सुरेश क्षीरसागर यांनी सांगितले. परंतु यावर्षी परिस्थिती अतिशय चांगली असून येणारा हंगाम निश्चितच द्राक्ष उत्पादकांना आर्थिक स्थैर्य निर्माण करुन देईल, असा विश्वास प्रगतशील शेतकरी विठ्ठलराव क्षीरसागर यांनी व्यक्त केला. कडवंची गावातच जवळपास १२०० एकर द्राक्ष बागा असल्याचे विष्णू क्षीरसागर यांनी सांगितले. बागा वाचविण्यासाठी गतवर्षी अकरा लाखापर्यंतचा खर्च पाण्यावर केला होता. (वार्ताहर)