शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

आजीची रक्षा भूविसर्जन करून त्या जागी केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:07 IST

सोनाबाई माधवराव दौड यांचे वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची रक्षा जमा करून भूविसर्जन म्हणजे स्वतःच्या शेतात खड्डे ...

सोनाबाई माधवराव दौड यांचे वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची रक्षा जमा करून भूविसर्जन म्हणजे स्वतःच्या शेतात खड्डे करून त्यात टाकली. त्या ठिकाणी आंब्याची ५ झाडे लावण्यात आली. सध्या कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना समजले असून, झाडे लावून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

झाड हाच प्राणवायू देणारा एकमेव झरा आहे. तो झरा सतत झरत रहावा. वृक्षतोड, वणवा, औद्योगिकीकरण, शहरीकरणामुळे झाडे वातावरणातून विरळ होत आहेत. जागतिक तापमान वाढीचे ते मुख्य कारण आहे. पवन दौड व त्यांच्या कुटुंबीयांनी एक आदर्श जगापुढे ठेवला आहे. अन्य ठिकाणी देखील नागरिकांनी आचरण करावे.

- डॉ. संतोष पाटील, अभिनव प्रतिष्ठान, सिल्लोड.

फोटो : पानवडोद बु येथे रक्षा विसर्जन न करता वृक्षारोपण करताना दौड कुटुंब

040521\img_20210504_173757_1.jpg

आजीच्या रक्षा भूविसर्जन करून त्या जागी केले वृक्षारोपण