शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

सिरळी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हजेरीत ग्रामसभा

By admin | Updated: July 13, 2014 00:29 IST

वसमत: तालुक्यातील सिरळी येथे शुक्रवारी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली.

वसमत: तालुक्यातील सिरळी येथे शुक्रवारी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत ग्रामस्थांनी गाव कुरूंद्याला जोडण्यासाठी खांबाळा रस्ता तयार करून द्यावा, तीन कि.मी. रस्ता बांधकाम झाले तर २० कि.मी.चे अंतर कमी होवून सिरळी मुख्य प्रवाहास जोडले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना पटवून दिले.शुक्रवारी सायंकाळी सिरळी येथे ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेस जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, उपविभागीय अधिकारी अनुराधा ढालकरी, तहसीलदार अरविंद नरसीकर, गटविकास अधिकारी साहेबराव कांबळे, डावरे, वीज वितरण कंपनीचे उपअभियंता अनसिंगकर, सरपंच सीमा नलगे, उपसरपंच नागोराव जांबुतकर यांच्यासह तालुकास्तरावरील विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी हजर होते.या ग्रामसभेचे प्रास्ताविक तहसीलदार अरविंद नरसीकर यांनी केले. यावेळी त्यांनी प्रशासन ग्रामस्थांच्यादारी आले आहे. या ग्रामसभेद्वारे गावाच्या समस्या सोडवण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी सिरळी गाव आडरस्त्याला आहे. मुख्य बाजारपेठेशी जोडणारा जवळचा रस्ता नाही. सर्कलचे गाव कुरूंदा असले तरी ३५ कि.मी. अंतर पार करावे लागते. यासाठी खांबाळा रस्ता तयार करून द्यावा, हा रस्ता झाला तर अंतर २० कि.मी. कमी होवू शकते, यासाठी हा रस्ता त्वरीत व्हावा, अशी एकमुखी मागणी केली. या शिवाय आदिवासी बहुल गाव सिरळीस ठक्कर बाबा योजना लागू करावी आदी मागण्या केल्या. (वार्ताहर)