शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सिरळी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हजेरीत ग्रामसभा

By admin | Updated: July 13, 2014 00:29 IST

वसमत: तालुक्यातील सिरळी येथे शुक्रवारी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली.

वसमत: तालुक्यातील सिरळी येथे शुक्रवारी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत ग्रामस्थांनी गाव कुरूंद्याला जोडण्यासाठी खांबाळा रस्ता तयार करून द्यावा, तीन कि.मी. रस्ता बांधकाम झाले तर २० कि.मी.चे अंतर कमी होवून सिरळी मुख्य प्रवाहास जोडले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना पटवून दिले.शुक्रवारी सायंकाळी सिरळी येथे ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेस जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, उपविभागीय अधिकारी अनुराधा ढालकरी, तहसीलदार अरविंद नरसीकर, गटविकास अधिकारी साहेबराव कांबळे, डावरे, वीज वितरण कंपनीचे उपअभियंता अनसिंगकर, सरपंच सीमा नलगे, उपसरपंच नागोराव जांबुतकर यांच्यासह तालुकास्तरावरील विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी हजर होते.या ग्रामसभेचे प्रास्ताविक तहसीलदार अरविंद नरसीकर यांनी केले. यावेळी त्यांनी प्रशासन ग्रामस्थांच्यादारी आले आहे. या ग्रामसभेद्वारे गावाच्या समस्या सोडवण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी सिरळी गाव आडरस्त्याला आहे. मुख्य बाजारपेठेशी जोडणारा जवळचा रस्ता नाही. सर्कलचे गाव कुरूंदा असले तरी ३५ कि.मी. अंतर पार करावे लागते. यासाठी खांबाळा रस्ता तयार करून द्यावा, हा रस्ता झाला तर अंतर २० कि.मी. कमी होवू शकते, यासाठी हा रस्ता त्वरीत व्हावा, अशी एकमुखी मागणी केली. या शिवाय आदिवासी बहुल गाव सिरळीस ठक्कर बाबा योजना लागू करावी आदी मागण्या केल्या. (वार्ताहर)