शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

ग्रामपंचायत निवडणुकीतील राजकारणाचे बिघडले गणित

By admin | Updated: March 27, 2015 00:24 IST

बीड : जिल्ह्यातील १०६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. २२ एप्रिल रोजी मतदान होणार आहे

बीड : जिल्ह्यातील १०६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. २२ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. परंतु सरपंच पदाचे आरक्षण न काढताच निवडणुकांना सामोरे जाण्याची वेळ ग्रामीण भागातील नागरिकांवर आली असल्याने गाव पातळीवरील राजकारणाचे मनसूभे उधळले आहेत. आरक्षणापूर्वीच निवडणुका होत असल्याने ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील १०६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम गुरूवारी जाहीर केला आहे. यापूर्वी अगोदर गावनिहाय सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होत असे व त्यानंतर निवडणुका लागत होत्या.मात्र यावेळी अगोदर ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत व त्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संबंधीत गावाच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.विशेष म्हणजे बारा वर्षांपूर्वी म्हणजेच २००३ दरम्यान आरक्षण जाहीर करण्यापूर्वीच ग्रामपंचायतीच्या निवडणुका निवडणूक आयोगाने घेतल्या असल्याचेही अधिकारी म्हणाले. (प्रतिनिधी)दुष्काळामुळे तीन महिने अगोदर निवडणुकाजिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे. सुमारे पाऊणे दोनशे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. येणाऱ्या काळात अजून पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुका तीन महिने अगोदर जाहीर करण्यात आल्या असल्याचे निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.