शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर निवडणूक; मतमोजणी केंद्राची पाहणी

By | Updated: November 26, 2020 04:13 IST

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत १५ प्रकरणे पात्र औरंगाबाद : जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्येची १५ प्रकरणे पात्र ठरविण्यात आली. ...

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत १५ प्रकरणे पात्र

औरंगाबाद : जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्येची १५ प्रकरणे पात्र ठरविण्यात आली. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केले. जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्येबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. बैठकीला जि.प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, सहायक पोलीस अधीक्षक गोरख भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे आदींची उपस्थिती होती. बैठकीत दाखल झालेल्या एकूण १७ प्रकरणांवर चर्चा झाली, तसेच १५ प्रकरणांना पात्र ठरवून त्यांना तात्काळ मदत पोहोचविण्याचे निर्देश चव्हाण यांनी संबंधितांना दिले.

पाकिस्तानी नागरिकाला भारतीय नागरिकत्व

औरंगाबाद : पाकिस्तानी नागरिक राकेश कुमार यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी २३ रोजी एकनिष्ठतेची शपथ देऊन भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिले. राज्य शासनाच्या गृहविभागाच्या पत्रान्वये राकेश कुमार यांच्या ऑनलाईन प्रस्तावास शासनाची मान्यता मिळाली आहे. त्यांना नागरिकत्व कायदा १९५५ च्या कलम ६ (१) अंतर्गत नागरिकत्व देण्यात आले.