शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पदवीधर निवडणूक; मतमोजणी केंद्राची पाहणी

By | Updated: November 26, 2020 04:13 IST

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत १५ प्रकरणे पात्र औरंगाबाद : जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्येची १५ प्रकरणे पात्र ठरविण्यात आली. ...

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत १५ प्रकरणे पात्र

औरंगाबाद : जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्येची १५ प्रकरणे पात्र ठरविण्यात आली. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केले. जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्येबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. बैठकीला जि.प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, सहायक पोलीस अधीक्षक गोरख भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे आदींची उपस्थिती होती. बैठकीत दाखल झालेल्या एकूण १७ प्रकरणांवर चर्चा झाली, तसेच १५ प्रकरणांना पात्र ठरवून त्यांना तात्काळ मदत पोहोचविण्याचे निर्देश चव्हाण यांनी संबंधितांना दिले.

पाकिस्तानी नागरिकाला भारतीय नागरिकत्व

औरंगाबाद : पाकिस्तानी नागरिक राकेश कुमार यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी २३ रोजी एकनिष्ठतेची शपथ देऊन भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिले. राज्य शासनाच्या गृहविभागाच्या पत्रान्वये राकेश कुमार यांच्या ऑनलाईन प्रस्तावास शासनाची मान्यता मिळाली आहे. त्यांना नागरिकत्व कायदा १९५५ च्या कलम ६ (१) अंतर्गत नागरिकत्व देण्यात आले.